शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

पाणीबचतीसाठी तळेगावात प्रयत्न

By admin | Updated: April 26, 2016 02:19 IST

दुष्काळी परिस्थिती आणि धरणातील कमी पाणीसाठ्याचा विचार करता आगामी दोन महिने शहरास पाणीपुरवठा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी नगरपालिकेने जलबचत अभियानाद्वारे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत.

तळेगाव स्टेशन : दुष्काळी परिस्थिती आणि धरणातील कमी पाणीसाठ्याचा विचार करता आगामी दोन महिने शहरास पाणीपुरवठा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी नगरपालिकेने जलबचत अभियानाद्वारे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी जलबचत अभियानास नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन पाणीपुरवठा समितीचे सभापती व उपनगराध्यक्ष गणेश खांडगे यांनी केले आहे.याबाबत खांडगे म्हणाले, ‘‘पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नगर परिषदेत सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी आणि अधिकारी यांची बैठक घेण्यात आली. त्यात घेण्यात आलेल्या निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात गाव भागातील सार्वजनिक नळकोंडाळी, गृहसंकुलातील पाण्याच्या टाक्या आणि गळतीच्या ठिकाणांवर पाणी वाया जाणार नाही, अशा उपाययोजनांचे काम सुरू केले आहे. रविवारपर्यंत ११२ नळांना तोट्या बसविण्यात आल्या. त्याची नोंद केली आहे. पाणी विभागाचे कर्मचारी आणि सुमारे १५० जलदूतांच्या साहाय्याने त्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे. जर पुन्हा तोट्या काढल्या गेल्या, तर संबंधितांचे नळजोड तोडून दंडात्मक कारवाई केली जाईल. गावभागातील मोहिमेनंतर स्टेशन भागातही मोहीम येत्या आठवड्यात सुरू करण्यात येणार आहे. नागरिकांच्या सहकार्याने पावसाळ्यापर्यंत पाणीपुरवठा सुरळीत सुरू ठेवता येईल. (वार्ताहर)