शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
2
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
3
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
4
सुझलॉनमध्ये पैसे गुंतवलेत? आता झालाय मोठा बदल, गुंतवणूकदारांना माहीत असणं गरजेचं
5
Sonam Raghuwanshi : राजाच्या हत्येनंतर १४ दिवस फ्लॅटमध्ये काय करत होती सोनम? चौकशीदरम्यान मोठा खुलासा
6
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
7
शर्यतीच्या नादात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने दोघांचा उडवलं; बापाने चोप देत पोलिसांकडे सोपवलं
8
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
9
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं
11
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
12
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
13
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
14
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलांचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले
15
What Is Option Trading: किती धोकादायक आहे ऑप्शन ट्रेडिंग? या व्यक्तीचे ५५ लाख बुडाले; असा होतो 'गेम'
16
WCL 2025 : पाकनं मॅच जिंकली; पण मैदानातील 'गडबड-घोटाळ्या'मुळं झाली फजिती! व्हिडिओ व्हायरल
17
वाफवलेलं की उकडलेलं... कोणतं अन्न आरोग्यासाठी जास्त चांगलं? फायदे समजल्यावर तुम्हीही खाल
18
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
19
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
20
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या

पाणीबचतीसाठी तळेगावात प्रयत्न

By admin | Updated: April 26, 2016 02:19 IST

दुष्काळी परिस्थिती आणि धरणातील कमी पाणीसाठ्याचा विचार करता आगामी दोन महिने शहरास पाणीपुरवठा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी नगरपालिकेने जलबचत अभियानाद्वारे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत.

तळेगाव स्टेशन : दुष्काळी परिस्थिती आणि धरणातील कमी पाणीसाठ्याचा विचार करता आगामी दोन महिने शहरास पाणीपुरवठा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी नगरपालिकेने जलबचत अभियानाद्वारे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी जलबचत अभियानास नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन पाणीपुरवठा समितीचे सभापती व उपनगराध्यक्ष गणेश खांडगे यांनी केले आहे.याबाबत खांडगे म्हणाले, ‘‘पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नगर परिषदेत सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी आणि अधिकारी यांची बैठक घेण्यात आली. त्यात घेण्यात आलेल्या निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात गाव भागातील सार्वजनिक नळकोंडाळी, गृहसंकुलातील पाण्याच्या टाक्या आणि गळतीच्या ठिकाणांवर पाणी वाया जाणार नाही, अशा उपाययोजनांचे काम सुरू केले आहे. रविवारपर्यंत ११२ नळांना तोट्या बसविण्यात आल्या. त्याची नोंद केली आहे. पाणी विभागाचे कर्मचारी आणि सुमारे १५० जलदूतांच्या साहाय्याने त्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे. जर पुन्हा तोट्या काढल्या गेल्या, तर संबंधितांचे नळजोड तोडून दंडात्मक कारवाई केली जाईल. गावभागातील मोहिमेनंतर स्टेशन भागातही मोहीम येत्या आठवड्यात सुरू करण्यात येणार आहे. नागरिकांच्या सहकार्याने पावसाळ्यापर्यंत पाणीपुरवठा सुरळीत सुरू ठेवता येईल. (वार्ताहर)