शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

स्वच्छ भारत अभियानाने वाढला कच:याचा ‘भार’

By admin | Updated: November 28, 2014 00:44 IST

केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’मुळे शहरात सर्वत्र स्वच्छता मोहीम सुरू आहे.

पुणो : केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’मुळे शहरात सर्वत्र स्वच्छता मोहीम सुरू आहे. या अभियानामुळे शहरात  संकलित होणा:या कच:यात दरमहा हजार टन वाढ झाल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे या अभियानाची शहरात प्रभावीपणो अंमलबजावणी सुरू असल्याचे चित्र दिसून येते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरू करण्यात आले आहे.
या मोहिमेअंतर्गत प्रत्येक नागरिक, संस्था तसेच लोकप्रतिनिधीने आठवडय़ातून दोन तास तसेच वर्षातून 1क्क् तास आपल्या परिसराच्या स्वच्छतेसाठी द्यावेत, असे आवाहन मोदी यांनी केले आहे. या मोहिमेत पालिकेनेही सक्रिय सहभाग घेतला आहे.  त्यानुसार, गेल्या महिनाभरात हे अभियान सक्रियपणो राबविण्याच्या सूचना पालिका आयुक्तांनी केल्या होत्या. त्यानुसार, पहिल्या व  तिस:या शुक्रवारी तसेच दुस:या व चौथ्या शनिवारी शहरात क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर हे अभियान राबविण्यात येत आहे. तसेच, या अभियानात शहरातील शाळा, महाविद्यालये, खासगी अस्थापना आणि नागरिकही ग्रुपने सहभागी होत असल्याने संपूर्ण महिनाभर हा उपक्रम शहरात विविध ठिकाणी राबविला जात आहे. त्यामुळे शहरात संकलित करण्यात येणा:या कच:यात दरमहा एक हजार टन कच:याची वाढ झाल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. तसेच, या मोहिमेसाठी महापालिकेकडूनही कचरा संकलनासाठी विशेष सोय उपलब्ध करून दिले जात असल्याने कचरा संकलनातही वाढ झाली असल्याचे घनकचरा व्यस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 
या अभियानांतर्गत नागरिकांकडून घरात तसेच घराच्या परिसरात  व खासगी अस्थापनांकडून आपला परिसर आणि कार्यालयांमध्ये स्वच्छता करण्यावरही भर दिला जात आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून शहरातील कचराकुंडय़ा भरून वाहत असून, घरगुती तसेच कार्यालयीन सुक्या कच:याचे प्रमाण त्यात मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. 
- सुरेश जगताप 
घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख