शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ भारत अभियानाने वाढला कच:याचा ‘भार’

By admin | Updated: November 28, 2014 00:44 IST

केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’मुळे शहरात सर्वत्र स्वच्छता मोहीम सुरू आहे.

पुणो : केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’मुळे शहरात सर्वत्र स्वच्छता मोहीम सुरू आहे. या अभियानामुळे शहरात  संकलित होणा:या कच:यात दरमहा हजार टन वाढ झाल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे या अभियानाची शहरात प्रभावीपणो अंमलबजावणी सुरू असल्याचे चित्र दिसून येते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरू करण्यात आले आहे.
या मोहिमेअंतर्गत प्रत्येक नागरिक, संस्था तसेच लोकप्रतिनिधीने आठवडय़ातून दोन तास तसेच वर्षातून 1क्क् तास आपल्या परिसराच्या स्वच्छतेसाठी द्यावेत, असे आवाहन मोदी यांनी केले आहे. या मोहिमेत पालिकेनेही सक्रिय सहभाग घेतला आहे.  त्यानुसार, गेल्या महिनाभरात हे अभियान सक्रियपणो राबविण्याच्या सूचना पालिका आयुक्तांनी केल्या होत्या. त्यानुसार, पहिल्या व  तिस:या शुक्रवारी तसेच दुस:या व चौथ्या शनिवारी शहरात क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर हे अभियान राबविण्यात येत आहे. तसेच, या अभियानात शहरातील शाळा, महाविद्यालये, खासगी अस्थापना आणि नागरिकही ग्रुपने सहभागी होत असल्याने संपूर्ण महिनाभर हा उपक्रम शहरात विविध ठिकाणी राबविला जात आहे. त्यामुळे शहरात संकलित करण्यात येणा:या कच:यात दरमहा एक हजार टन कच:याची वाढ झाल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. तसेच, या मोहिमेसाठी महापालिकेकडूनही कचरा संकलनासाठी विशेष सोय उपलब्ध करून दिले जात असल्याने कचरा संकलनातही वाढ झाली असल्याचे घनकचरा व्यस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 
या अभियानांतर्गत नागरिकांकडून घरात तसेच घराच्या परिसरात  व खासगी अस्थापनांकडून आपला परिसर आणि कार्यालयांमध्ये स्वच्छता करण्यावरही भर दिला जात आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून शहरातील कचराकुंडय़ा भरून वाहत असून, घरगुती तसेच कार्यालयीन सुक्या कच:याचे प्रमाण त्यात मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. 
- सुरेश जगताप 
घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख