शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

स्वच्छ भारत अभियानाने वाढला कच:याचा ‘भार’

By admin | Updated: November 28, 2014 00:44 IST

केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’मुळे शहरात सर्वत्र स्वच्छता मोहीम सुरू आहे.

पुणो : केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’मुळे शहरात सर्वत्र स्वच्छता मोहीम सुरू आहे. या अभियानामुळे शहरात  संकलित होणा:या कच:यात दरमहा हजार टन वाढ झाल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे या अभियानाची शहरात प्रभावीपणो अंमलबजावणी सुरू असल्याचे चित्र दिसून येते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरू करण्यात आले आहे.
या मोहिमेअंतर्गत प्रत्येक नागरिक, संस्था तसेच लोकप्रतिनिधीने आठवडय़ातून दोन तास तसेच वर्षातून 1क्क् तास आपल्या परिसराच्या स्वच्छतेसाठी द्यावेत, असे आवाहन मोदी यांनी केले आहे. या मोहिमेत पालिकेनेही सक्रिय सहभाग घेतला आहे.  त्यानुसार, गेल्या महिनाभरात हे अभियान सक्रियपणो राबविण्याच्या सूचना पालिका आयुक्तांनी केल्या होत्या. त्यानुसार, पहिल्या व  तिस:या शुक्रवारी तसेच दुस:या व चौथ्या शनिवारी शहरात क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर हे अभियान राबविण्यात येत आहे. तसेच, या अभियानात शहरातील शाळा, महाविद्यालये, खासगी अस्थापना आणि नागरिकही ग्रुपने सहभागी होत असल्याने संपूर्ण महिनाभर हा उपक्रम शहरात विविध ठिकाणी राबविला जात आहे. त्यामुळे शहरात संकलित करण्यात येणा:या कच:यात दरमहा एक हजार टन कच:याची वाढ झाल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. तसेच, या मोहिमेसाठी महापालिकेकडूनही कचरा संकलनासाठी विशेष सोय उपलब्ध करून दिले जात असल्याने कचरा संकलनातही वाढ झाली असल्याचे घनकचरा व्यस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 
या अभियानांतर्गत नागरिकांकडून घरात तसेच घराच्या परिसरात  व खासगी अस्थापनांकडून आपला परिसर आणि कार्यालयांमध्ये स्वच्छता करण्यावरही भर दिला जात आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून शहरातील कचराकुंडय़ा भरून वाहत असून, घरगुती तसेच कार्यालयीन सुक्या कच:याचे प्रमाण त्यात मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. 
- सुरेश जगताप 
घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख