शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
13
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
14
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
16
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
17
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
18
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
19
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
20
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”

पूरक आराखडा १५ एप्रिलला तयार करणार

By admin | Updated: April 9, 2017 04:29 IST

जिल्ह्यातील पाणीटंचाई उपाययोजनांसंदर्भात पूरक आराखडा १५ एप्रिलपर्यंत तयार केला जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी दीपक कुलकर्णी यांनी सभागृहाला दिली.

पुणे : जिल्ह्यातील पाणीटंचाई उपाययोजनांसंदर्भात पूरक आराखडा १५ एप्रिलपर्यंत तयार केला जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी दीपक कुलकर्णी यांनी सभागृहाला दिली. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने आॅक्टोबर ते नोव्हेंबर, जानेवारी ते मार्च आणि मार्च ते जून असा तीन टप्प्यांमध्ये २१ कोटींचा टंचाई आराखडा तयार केला आहे. या आराखड्याला नुकतीच जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी मंजुरी दिली आहे. जिल्ह्यातील अनेक टंचाईग्रस्त गावांची नावे नसल्याचे सदस्यांनी पाणीटंचाई आढावा बैठकीमध्ये निदर्शनामध्ये आणून दिले. प्रत्येक तालुक्यामधील १० ते १५ गावे टंचाईग्रस्त आहेत. मात्र, आराखड्यामध्ये फक्त काहीच गावांचा समावेश केला आहे. नागरिकांनी मागणी करूनही टँकर सरू केला जात नाही.भूजल सर्वेक्षण चुकीच्या पद्धतीने केले जाते. त्यामुळे विंधन विहिरी घेण्यासाठी परवानगी दिली जात नाही. शास्त्रीय पद्धतीने भूजल सर्वेक्षण करावे आदी मागण्या करण्यात आल्या. अनेक जिल्हा परिषद सदस्य स्वखर्चाने गावामध्ये टँकर पाठवत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या टंचाई आढावा बैठकीमध्ये सदस्यांनी दिली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवकाते म्हणाले, की सदस्यांनी तत्काळ आपले प्रस्ताव प्रशासनाकडे सादर करावेत. जिल्हाधिकाऱ्यांशी पाणीटंचाईचा आराखड्या- संदर्भात तत्काळ नियोजन करण्याची मागणी केली जाणार आहे.