शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
3
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
4
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
5
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
6
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
7
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
8
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
9
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
10
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
11
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
12
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
13
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
14
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
15
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
16
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
17
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
18
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
19
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
20
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!

उन्हाची काहिली निमाली

By admin | Updated: April 25, 2017 01:59 IST

राज्यातील उष्णतेची लाट आता ओसरली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील तापमानात तीन ते चार अंशाची घट झाली असून

पुणे : राज्यातील उष्णतेची लाट आता ओसरली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील तापमानात तीन ते चार अंशाची घट झाली असून विदर्भासह मराठवाड्यातील काहिली बऱ्याचअंशी कमी झाली आहे. दोन, तीन दिवसांनी कमाल व किमान तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे़ विदर्भातील तुरळक ठिकाणी सोसायट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे़ राज्यात सोमवारी सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे ४३़२ अंश सेल्सिअस तर, सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर येथे १७़४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़ पश्चिम महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरातील कमाल तापमान ४० अंशाच्या खाली आले आहे़ विदर्भातील अमरावती, बुलढाणा येथील पाराही ४० अंशाच्या खाली असून, ते सरासरीच्या तुलनेत दोन अंशाने कमी आहे़ अन्य ठिकाणच्या तापमानात किंचित वाढ झाली आहे़ प्रमुख शहरांमधील तापमान : पुणे ३५़८, जळगाव ३७़२, कोल्हापूर ३६़६़, महाबळेश्वर ३१़१, मालेगाव ३९़६, नाशिक ३४़६, सांगली ३८, सातारा ३७़१, सोलापूर ४०़७, मुंबई ३४़, अलिबाग ३४़६, रत्नागिरी ३३, पणजी ३४़३, डहाणु ३३़८, उस्मानाबाद ४०़१, औरंगाबाद ३७़६, परभणी ४०, नांदेड ४०़५, अकोला ४०, अमरावती ३९़२, बुलढाणा ३६़५, चंद्रपूर ४३़२, गोंदिया ४२, नागपूर ४२़१, वर्धा ४२़़, यवतमाळ ४०़ (प्रतिनिधी)