शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
3
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
4
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
5
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
6
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
7
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
8
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
9
Suzuki ने लॉन्च केले Access चे CNG व्हेरिएंट; जाणून घ्या मायलेज अन् किंमत...
10
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
11
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
12
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
13
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
14
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
15
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
16
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
17
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
18
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
19
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
20
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?

उन्हाची काहिली निमाली

By admin | Updated: April 25, 2017 01:59 IST

राज्यातील उष्णतेची लाट आता ओसरली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील तापमानात तीन ते चार अंशाची घट झाली असून

पुणे : राज्यातील उष्णतेची लाट आता ओसरली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील तापमानात तीन ते चार अंशाची घट झाली असून विदर्भासह मराठवाड्यातील काहिली बऱ्याचअंशी कमी झाली आहे. दोन, तीन दिवसांनी कमाल व किमान तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे़ विदर्भातील तुरळक ठिकाणी सोसायट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे़ राज्यात सोमवारी सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे ४३़२ अंश सेल्सिअस तर, सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर येथे १७़४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़ पश्चिम महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरातील कमाल तापमान ४० अंशाच्या खाली आले आहे़ विदर्भातील अमरावती, बुलढाणा येथील पाराही ४० अंशाच्या खाली असून, ते सरासरीच्या तुलनेत दोन अंशाने कमी आहे़ अन्य ठिकाणच्या तापमानात किंचित वाढ झाली आहे़ प्रमुख शहरांमधील तापमान : पुणे ३५़८, जळगाव ३७़२, कोल्हापूर ३६़६़, महाबळेश्वर ३१़१, मालेगाव ३९़६, नाशिक ३४़६, सांगली ३८, सातारा ३७़१, सोलापूर ४०़७, मुंबई ३४़, अलिबाग ३४़६, रत्नागिरी ३३, पणजी ३४़३, डहाणु ३३़८, उस्मानाबाद ४०़१, औरंगाबाद ३७़६, परभणी ४०, नांदेड ४०़५, अकोला ४०, अमरावती ३९़२, बुलढाणा ३६़५, चंद्रपूर ४३़२, गोंदिया ४२, नागपूर ४२़१, वर्धा ४२़़, यवतमाळ ४०़ (प्रतिनिधी)