शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी बाजरी आली फुलोऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:10 IST

पाऊस चांगला पडल्याने मुबलक पाणी उपलब्ध आहे, त्यामुळे भामा आसखेड धरण परिसरातील तसेच भामा नदीकाठासह परिसरातील काही शेतकऱ्यांनी उन्हाळी ...

पाऊस चांगला पडल्याने मुबलक पाणी उपलब्ध आहे, त्यामुळे भामा आसखेड धरण परिसरातील तसेच भामा नदीकाठासह परिसरातील काही शेतकऱ्यांनी उन्हाळी बाजरीचे पीक घेतले आहे. उन्हाळ्यात स्वच्छ व दमदार हवामान उपलब्ध होत असल्याने बाजरीचे पीक जोरदार येऊन, उत्पादनही मोठे मिळत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी उन्हाळी बाजरीचे पीक मोठ्या प्रमाणात घेताना दिसतात.

भामाआसखेड धरणातील पाणी नदीपात्रातून पिण्यासाठी व शेतीसाठी सोडण्यात येते. यामुळे नदीकिनाऱ्यावरील शेतकरी विविध पिके घेत असतात. चाकण, खेड व पुणे येथे मोठी बाजारपेठ असल्यामुळे शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत आहे. त्याप्रमाणे अनेक शेतकरी आपला तरकारी माल मुंबईलाही पाठवत आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नाही, त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे.

उन्हाळी बाजरी पेरणी केल्यानंतर खुरपणी, खतपाणी व तिची पक्षांपासून निगा राखावी लागत असते. पाणी मुबलक प्रमाणात मिळाल्याने यंदा बाजरीचे पीक जोरदार आले आहे. बाजरीची कणसे मोठी असून, दाणेही टपोरे आहेत. त्यामुळे बाजरीच्या उत्पादनात मोठी वाढ होणार आहे. अनेक शेतकऱ्यांनी आगाऊ बाजरीची पेरणी केली होती. त्यामुळे या वर्षी बाजरीचे उत्पादन चांगले येणार असल्याचे शिंदे गाव येथील प्रगतशील शेतकरी सुनील देवकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

शिंदे गाव येथील शेतकरी सुनील देवकर यांच्या शेतातील उन्हाळी बाजरीचे जोमदार पीक.