शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

पेपर अवघड गेल्याने केली आत्महत्या

By admin | Updated: March 2, 2015 23:27 IST

शाळेचा पेपर अवघड गेला म्हणून १२ वीत शिकणाऱ्या मुलीने वडिलांच्या नावाने चिठ्ठी लिहून विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. त्यामुळे पोंधवडी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.

भिगवण : शाळेचा पेपर अवघड गेला म्हणून १२ वीत शिकणाऱ्या मुलीने वडिलांच्या नावाने चिठ्ठी लिहून विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. त्यामुळे पोंधवडी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.भैरवनाथ विद्यालय भिगवण या शाळेत शिकणाऱ्या हरतालिका दतात्रय पवार (वय १७) हिने इंग्रजी आणि बायोलॉजी या विषयात मार्क कमी पडतील. या भीतीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात वडील दतात्रय संपत पवार यांनी बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती. या मध्ये इंग्रजी विषयाचा पेपर झाल्यापासून मुलगी हरतालिका कोणाशी बोलत नव्हती. दि. १ मार्च रोजी घरातून अचानक निघून गेल्याची फिर्यादीत नोंद केली होती. तसेच तिचा शोध गावकरी आणि नातेवाईक दिवसभर करीत होते. त्यावेळी तिने लिहलेली चिट्ठी मिळून आली. या चिठ्ठीमध्ये आपण रात्रीचा दिवस करून अभ्यास केला. तरीही माझ्या आठवणीत राहत नाही. मी पास होऊ शकत नसल्याने मी आत्महत्या करीत आहे, असे लिहिले आहे. त्यानंतर आसपासच्या शेतात, विहिरींचा शोध घेतला असता जवळच्या शेतकऱ्याच्या विहिरीत तिचा मृतदेह मिळून आला. (वार्ताहर)