शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
3
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
4
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
5
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
6
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
7
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
10
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल
12
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
13
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
14
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
15
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
16
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
17
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
18
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
19
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
20
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  

विद्यार्थ्यांनी आवडीचे क्षेत्र निवडावे : वळसे पाटील

By admin | Updated: July 17, 2017 03:55 IST

विद्यार्थ्याने कितीही मार्क मिळविले तरी भविष्यात मोठी स्पर्धा असून विद्यार्थ्यांना तिला सामोरे जावे लागणार आहे. विद्यार्थ्यांनी

लोकमत न्यूज नेटवर्कमंचर : विद्यार्थ्याने कितीही मार्क मिळविले तरी भविष्यात मोठी स्पर्धा असून विद्यार्थ्यांना तिला सामोरे जावे लागणार आहे. विद्यार्थ्यांनी स्वत:चे मुल्यमापन करून महाविद्यालयात प्रवेश घेताना आपले आवडीचे क्षेत्र निवडावे असे प्रतिपादन विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केले.आंबेगाव तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँगे्रस व आंबगाव तालुका मुख्याध्यापक संघाच्या वतीने मंचर येथे सन्मान गुणवंताचा २०१७ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी वळसे पाटील बोालत होते, ते पुढे म्हणाले आंबेगाव तालुक्यातील विद्यार्थी विविध क्षेत्रात आघाडीवर आहे. दहावीचा निकाल शंभर टक्के लागतो यासंदर्भात बोलताना ते म्हणाले पास होण्याचे प्रमाण वाढल्याने अकरावीसाठी अनेकांना प्रवेश घेताना धडपड करावी लागत आहे. अस्सलित इंग्रजी बोलता आले पाहीजे. इंग्रजी येत नसेल तर ना उमेद न होता प्रयत्न करत राहा. नालंदा शाळेत विद्यार्थ्यासाठी प्रवेश परीक्षा पुर्वतयारीसाठी अभ्यासक्रम सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.यावेळी पांडुरंग गायकवाड, इंद्रजीत जाधव, उत्तम अवारी, तनुजा आदक, वैष्णवी थिगळे, स्नेहल जाधव, शास्त्रज्ञ अमित झोडगे यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर कानडे , देवदत्त निकम, अरूणा थोरात, नंदाराम सोनावले, रवींद्र सबनीस, सुषमा शिंदे , प्रशांत अभंग , नीलेश शेळके, आदेश गाडे, नीलेश थोरात आदी उपस्थित होते. दिलीप वळसे पाटील अ‍ॅपचे लाँचिंग यावेळी करण्यात आले. प्राचार्य सुनील वळसे यांनी प्रास्ताविक केले.