शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

विद्यार्थ्यांची ससेहोलपट

By admin | Updated: October 15, 2015 00:48 IST

अल्पावधीतच शिक्षणाचे माहेरघर बनलेल्या सोमेश्वरनगर या ठिकाणावरील बसस्थानकावर विद्यार्थ्यांची बसप्रवासाबाबत ससेहोलपट होत आहे

सोमेश्वरनगर : अल्पावधीतच शिक्षणाचे माहेरघर बनलेल्या सोमेश्वरनगर या ठिकाणावरील बसस्थानकावर विद्यार्थ्यांची बसप्रवासाबाबत ससेहोलपट होत आहे. शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेला बसेसची जादा गरज असतानाही या गोष्टींकडे डोळेझाक केली जात आहे. बारामती आगाराने काही वर्षांपूर्वी नीरा-बारामती शटल बससेवा सुरू करून ‘हात दाखवा आणि बस थांबवा’ हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमामुळे शालेय विद्यार्थ्यांची व नागरिकांची सोय झाली आहे. मात्र, गेल्या चार-पाच वर्षांपासून सोमेश्वरनगर परिसरात महाविद्यालयांची संख्या वाढल्याने या भागात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय वाढली. रोज या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या ५ ते ६ हजारांवर गेली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येचा भार बससेवेवर पडला. कॉलेज सुटल्यावर विद्यार्थ्यांना रोज तासन्तास बसची वाट बघावी लागत आहे. बसमध्ये जागा कमी आणि विद्यार्थी जादा यामुळे पूर्ण विद्यार्थ्यांना बसण्यास जागा मिळत नाही. काही विद्यार्थ्यांना बसला लोंबकळतच जावे लागते. यामध्ये मुलींची जादा कुचंबणा होेते.