शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

विद्यार्थ्यांनी दिला ‘चलो दिल्ली’चा नारा

By admin | Updated: July 23, 2015 04:20 IST

फिल्म इन्स्टिट्यूटच्या आंदोलनाकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करीत असल्याने आंदोलक विद्यार्थी पावसाळी अधिवेशनाचे निमित्त साधून

पुणे : फिल्म इन्स्टिट्यूटच्या आंदोलनाकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करीत असल्याने आंदोलक विद्यार्थी पावसाळी अधिवेशनाचे निमित्त साधून दिल्ली येथे ३ आॅगस्ट रोजी निदर्शने करणार असल्याची माहिती स्टुडंट असोसिएशनचे प्रमुख राकेश शुक्ला, विकास अर्स यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.‘एफटीआयआय’च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आणि सदस्य यांची नियुक्ती रद्द व्हावी, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी ४३ दिवसांपासून सुरू केलेल्या आंदोलनाची केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने दखल घेतलेली नसली, तरीही विद्यार्थ्यांनी जिद्द सोडलेली नाही. व्याख्याने, नाट्य, संगीत या माध्यमातून शांततापूर्ण मार्गाने त्यांचे आंदोलन सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या लढ्याला विविध स्तरांतून पाठिंबा मिळत असल्याने ही एक राष्ट्रीय चळवळ बनली आहे. माजी संचालक डी. जे. नारायण यांनीही वर्ग सुरू करा व आंदोलन मागे घ्या, अशी इशारावजा नोटीस दिली असतानाही विद्यार्थ्यांनी त्याला केराची टोपली दाखवली. विद्यार्थी एक पाऊल मागे टाकण्यास तयार नसल्याने केंद्रानेही त्यांच्याशी संवादाची दालने बंद केली आहेत. केंद्राकडून त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेतही देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे आता या आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थ्यांनी ‘चलो दिल्ली’चा नारा दिला आहे. फिल्म इन्स्टिट्यूटमधून अनेक विद्यार्थी दिल्ली येथे रवाना होणार असून, त्याच दिवशी पुण्यातदेखील निदर्शने करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)