शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पथारी व्यावसायिकांसाठीचे गाळे पडून

By admin | Updated: April 24, 2017 05:06 IST

महापालिकेच्या वतीने पथारी व्यावसायिकांच्या पुनर्वसनासाठी जेएनएनयूआरएम योजनेतंर्गत शहराच्या विविध विभागांत गाळे बांधण्यात आले आहेत.

पुणे : महापालिकेच्या वतीने पथारी व्यावसायिकांच्या पुनर्वसनासाठी जेएनएनयूआरएम योजनेतंर्गत शहराच्या विविध विभागांत गाळे बांधण्यात आले आहेत. परंतु गेल्या आठ वर्षांपासून हे गाळे वापराविना पडून आहेत. पुण्याच्या स्मार्ट सिटीच्या पथदर्शी प्रकल्पाचा भाग असलेला औंध-बाणेर परिसर अतिक्रमणाच्या विळख्यात अडकला आहे. फुटपाथवर भाजीविक्रेते, फेरीवाल्यांच्या गाड्या उभ्या असल्याने नागरिकांना चालणेदेखील कठीण होते. या अतिक्रमणांच्या विरोधात कारवाई करण्यास सांगितले की महापालिकेचे अधिकारी उलट नगरसेवकांनाच सुनावतात. लोकप्रतिनिधींवर गुन्हे दाखल करण्याची भाषा करतात, असा आरोप अर्चना मुसळे, प्रकाश ढोरे, विजय शेवळे आदी सदस्यांनी केला आहे. भाजप सदस्यांच्या आरोपावर राष्ट्रवादी काँगे्रसचे बाबूराव चांदेरे यांनी आक्षेप घेतला. कारवाई करायची असेल तर सरसकट सर्व अतिक्रमणांवर करावी, यामध्ये दुजाभाव करू नये, अशी मागणी देखील चांदेरे यांनी केली. या संदर्भात प्रभारी आयुक्त राजेंद्र जगताप म्हणाले की, शहरात महापालिकेकडून शहर फेरीवाला धोरण २००९ ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्या अंतर्गत परवाने देण्यात आले आहे. परवानाधारक त्या जागेवर नसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. तसेच महापालिकेने जेएनएनयूआरएम योजनेतून चार ठिकाणी पुनर्वसनासाठी गाळे उभारलेले असून अद्याप त्या ठिकाणी कोणतेही पुनर्वसन झालेले नाही. कारवाईचे योग्य प्रकारे नियोजन करण्याचे आश्वासन देऊन याबाबतची माहिती मागवू. (प्रतिनिधी)