शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

साडेबारा टक्के भूखंड योजनेला गती

By admin | Updated: November 23, 2014 00:46 IST

साडेबारा टक्के भूखंड वाटप योजनेअंतर्गत आतार्पयत जवळपास 92 टक्के भूखंडांचे वाटप करण्यात आले आहे.

नवी मुंबई : साडेबारा टक्के भूखंड वाटप योजनेअंतर्गत आतार्पयत जवळपास 92 टक्के भूखंडांचे वाटप  करण्यात आले आहे. विविध कारणांमुळे प्रलंबित राहिलेली या योजनेतील उर्वरित प्रकरणो निकाली काढण्यासाठी सिडकोने कार्यवाही सुरू केली आहे. साधारण पुढील महिनाभरात भूखंड वाटपाची उर्वरित सर्व प्रकरणो निकाली काढण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. 
साडेबारा टक्के योजनेअंतर्गत ठाणो, पनवेल आणि उरण तालुक्यात एकूण 37892 खातेदार आहेत. त्यापैकी 31668 खातेदारांना भूखंडांचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित प्रकरणो वारस दाखला नसणो, अतिक्रमणा अहवाल व इतर कारणांमुळे प्रलंबित राहीले आहेत. विशेष म्हणजे जवळपास 85 टक्के प्रकरणो वारस दाखल्याअभावी प्रलंबित राहिल्याचे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.  
ठाणो जिल्हय़ातील नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रत प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी मोठय़ाप्रमाणात बांधकामे केली आहेत. त्यामुळे या विभागातील साडेबारा टक्के भूखंड वाटपाला मर्यादा पडल्या आहेत. जवळपास 70 टक्केपेक्षा अधिक प्रकल्पग्रस्तांनी आपल्या  पात्रतेपेक्षा अधिक बांधकामे केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अशा प्रकरणात भूखंडांचे वाटप करणो शक्य नसल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे. गरजेपोटीच्या बांधकामांचा निर्णय झाल्यानंतर त्यावर कार्यवाही करण्याचे सिडकोने ठरविले आहे. पहिल्या टप्यात  अशा प्रकरणांची छाननी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तर त्याच वेळी भूखंड वाटपास पात्र असलेल्या प्रकरणांचाही तातडीने निपटारा करण्याचे सिडकोने निश्चित केले आहे. (प्रतिनिधी)
 
1शिल्लक राहिलेल्या पात्रताधारकांना भूखंड वाटप करण्यासाठी सिडकोला आणखी 40 हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. यापैकी सिडकोकडे सध्या 30 हेक्टर जमीन आहे. उर्वरित 10 हेक्टर जमीनही सिडकोला प्राप्त होणार आहे.
 
2त्यामुळे साधारण पुढील महिनाभरात शिल्लक राहिलेल्या पात्रताधारकांची पात्रता यादी प्रसिध्द करून त्यावर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक 
संजय भाटीया यांनी स्पष्ट केले आहे.
3ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने  शुक्रवारी भाटीया यांची भेट घेऊन साडेबारा टक्के योजना गतीमान करण्याची मागणी केली. त्यावेळी भाटीया यांनी शिष्टमंडळाला ही माहिती दिली.