शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
3
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
4
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
5
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
6
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
7
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
8
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
9
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
10
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
11
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
12
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
13
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
14
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
15
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
16
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
17
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
18
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
19
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
20
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!

साडेबारा टक्के भूखंड योजनेला गती

By admin | Updated: November 23, 2014 00:46 IST

साडेबारा टक्के भूखंड वाटप योजनेअंतर्गत आतार्पयत जवळपास 92 टक्के भूखंडांचे वाटप करण्यात आले आहे.

नवी मुंबई : साडेबारा टक्के भूखंड वाटप योजनेअंतर्गत आतार्पयत जवळपास 92 टक्के भूखंडांचे वाटप  करण्यात आले आहे. विविध कारणांमुळे प्रलंबित राहिलेली या योजनेतील उर्वरित प्रकरणो निकाली काढण्यासाठी सिडकोने कार्यवाही सुरू केली आहे. साधारण पुढील महिनाभरात भूखंड वाटपाची उर्वरित सर्व प्रकरणो निकाली काढण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. 
साडेबारा टक्के योजनेअंतर्गत ठाणो, पनवेल आणि उरण तालुक्यात एकूण 37892 खातेदार आहेत. त्यापैकी 31668 खातेदारांना भूखंडांचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित प्रकरणो वारस दाखला नसणो, अतिक्रमणा अहवाल व इतर कारणांमुळे प्रलंबित राहीले आहेत. विशेष म्हणजे जवळपास 85 टक्के प्रकरणो वारस दाखल्याअभावी प्रलंबित राहिल्याचे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.  
ठाणो जिल्हय़ातील नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रत प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी मोठय़ाप्रमाणात बांधकामे केली आहेत. त्यामुळे या विभागातील साडेबारा टक्के भूखंड वाटपाला मर्यादा पडल्या आहेत. जवळपास 70 टक्केपेक्षा अधिक प्रकल्पग्रस्तांनी आपल्या  पात्रतेपेक्षा अधिक बांधकामे केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अशा प्रकरणात भूखंडांचे वाटप करणो शक्य नसल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे. गरजेपोटीच्या बांधकामांचा निर्णय झाल्यानंतर त्यावर कार्यवाही करण्याचे सिडकोने ठरविले आहे. पहिल्या टप्यात  अशा प्रकरणांची छाननी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तर त्याच वेळी भूखंड वाटपास पात्र असलेल्या प्रकरणांचाही तातडीने निपटारा करण्याचे सिडकोने निश्चित केले आहे. (प्रतिनिधी)
 
1शिल्लक राहिलेल्या पात्रताधारकांना भूखंड वाटप करण्यासाठी सिडकोला आणखी 40 हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. यापैकी सिडकोकडे सध्या 30 हेक्टर जमीन आहे. उर्वरित 10 हेक्टर जमीनही सिडकोला प्राप्त होणार आहे.
 
2त्यामुळे साधारण पुढील महिनाभरात शिल्लक राहिलेल्या पात्रताधारकांची पात्रता यादी प्रसिध्द करून त्यावर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक 
संजय भाटीया यांनी स्पष्ट केले आहे.
3ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने  शुक्रवारी भाटीया यांची भेट घेऊन साडेबारा टक्के योजना गतीमान करण्याची मागणी केली. त्यावेळी भाटीया यांनी शिष्टमंडळाला ही माहिती दिली.