शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

खरीप हंगामाच्या कामाला वेग

By admin | Updated: May 30, 2017 02:07 IST

चासकमान परिसरात मागील आठवड्यात वळवाच्या पावसाने हजेरी लावण्याने खरीप हंगामातील शेतीच्या कामाला वेग आला

लोकमत न्यूज नेटवर्कचासकमान : चासकमान परिसरात मागील आठवड्यात वळवाच्या पावसाने हजेरी लावण्याने खरीप हंगामातील शेतीच्या कामाला वेग आला आहे.चासकमान परिसरात शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती असल्याने पाऊस पडण्यापूर्वी शेतकरी हा खरीप हंगामाची शेतीची कामे करीत असतो. शेतकरी आपल्या शेतामध्ये सकाळी संध्याकाळी शेतीची कामे करू लागला आहे. शेतकरी आपल्या शेतात नांगरणी, पेरणी, भातलागवड आदींसह कामे करताना परिसरात दिसत आहेत. तर अनेक शेतकरी खरीप हंगामापूर्वी बाजरीचे केलेले पीक काढताना दिसत आहे.तसेच चासकमान परिसरात उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनी शेतात बाजरीचे मोठ्या प्रमाणात घेतले होते. यामुळे खरीप हंगामापूर्वी बाजरीचे पीक निघत असल्याने परिसरात शेतकरी सर्वत्र बाजरीचे पीक काढणीला वेग आला आहे. मागील वर्षी पावसाळ्यात परिसरात शेतकऱ्यांनी बाजरीचे उत्पादन सर्वाधिक घेतले होते. परंतु खेड तालुक्याच्या पश्चिम सह्याद्रीच्या डोंगररांगांवर मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने बाजरीपिकाचे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. परंतु उन्हाळी हंगामात बाजरीचे पीक सर्वाधिक घेतले असल्यामुळे उन्हाळी हंगामात बाजरीचे उत्पादन सर्वाधिक होणार असल्याचे परिसरातील शेतकरी सांगत आहेत.मोहकल, कमान, परिसरात मागील आठवड्यात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या शेतात कमी अधिक प्रमाणात ओल निर्माण झाल्यामुळे शेतकरी आपल्या शेतात बैलांच्या साह्याने राजमाचे पिकाची पेरणी करु लागला आहे. कान्हेवाडी, कडधे, आखरवाडी, मिरजेवाडी, बिबी, घनवटवाडी आदी भागात पावसाळ्यात बटाटा पिकाचे अधिक उत्पादन घेतले जाणार आहे. बटाटा लागवडीसाठी शेतात शेणखत, कोबडीखत आदी खतांची मात्रा देण्यात येत असल्यामुळे शेतकरी खरीप हंगामापुर्वी आपल्या शेतात खत टाकणीची कामे करु लागला आहे. तर आपल्या शेतातील बांधावर अनेक प्रकाचे गवत तसेच काटेरी झाडे झुडपे तोडण्यात मग्न झालेला दिसत आहे.