शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
2
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
3
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
4
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
5
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
6
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
7
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
8
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
9
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
10
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
11
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
12
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
13
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
14
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
15
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
17
नालासोपारा हादरलं! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; मृतदेह घरातच पुरला अन् वर...
18
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
19
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
'आणखी किती पुरावे हवेत ते सांगा'; कोकाटेंचे आणखी व्हिडीओ समोर, आव्हाड म्हणाले, "व्यवस्थित बघा,कुठला पत्ता"

प्रशस्त अंतर्गत रचनाच महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:10 IST

घरामध्ये माणसाला महत्त्वाचे काय असते? तर त्याला आरामदायी वाटले पाहिजे. नवे तंत्रज्ञान आणि स्वयंचलित वस्तू, सामग्रीचा वापर, फर्निचर ...

घरामध्ये माणसाला महत्त्वाचे काय असते? तर त्याला आरामदायी वाटले पाहिजे. नवे तंत्रज्ञान आणि स्वयंचलित वस्तू, सामग्रीचा वापर, फर्निचर यांच्या वापराने घर आरामदायी करता येते. घरातील वातावरणाची रचना आणि त्या जागेचा वापर करणाऱ्या लोकांना पुरेसे निरोगी आणि सौंदर्य देणारे वातावरण मिळवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. माणसं घरात जास्तीत जास्त वेळ घालवतात. ज्याचा थेट परिणाम आपल्या जीवनमानावर आणि आरोग्यावर होतो.

त्यामुळे घराची रचना त्याप्रमाणे करायला हवी. नैसर्गिक प्रकाशाचा जास्तीत जास्त वापर झाला पाहिजे. घरात आपण ज्या वस्तू वापरतो, त्यांच्यायोगे प्रकाशाचा ताळमेळ साधला गेला पाहिजे. जेव्हा या गोष्टीचा समावेश आराखड्यामध्ये होतो, तेव्हा घराची रचना आदर्श होते. घरामध्ये वावरताना सोईस्कर वाटले पाहिजे. वैयक्तिक स्पर्शभावना महत्त्वाची असते. त्याचा विचारही घराच्या डिझाईनमध्ये करायला हवा.

सिद्धीना साखला