शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

प्रशस्त अंतर्गत रचनाच महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:10 IST

घरामध्ये माणसाला महत्त्वाचे काय असते? तर त्याला आरामदायी वाटले पाहिजे. नवे तंत्रज्ञान आणि स्वयंचलित वस्तू, सामग्रीचा वापर, फर्निचर ...

घरामध्ये माणसाला महत्त्वाचे काय असते? तर त्याला आरामदायी वाटले पाहिजे. नवे तंत्रज्ञान आणि स्वयंचलित वस्तू, सामग्रीचा वापर, फर्निचर यांच्या वापराने घर आरामदायी करता येते. घरातील वातावरणाची रचना आणि त्या जागेचा वापर करणाऱ्या लोकांना पुरेसे निरोगी आणि सौंदर्य देणारे वातावरण मिळवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. माणसं घरात जास्तीत जास्त वेळ घालवतात. ज्याचा थेट परिणाम आपल्या जीवनमानावर आणि आरोग्यावर होतो.

त्यामुळे घराची रचना त्याप्रमाणे करायला हवी. नैसर्गिक प्रकाशाचा जास्तीत जास्त वापर झाला पाहिजे. घरात आपण ज्या वस्तू वापरतो, त्यांच्यायोगे प्रकाशाचा ताळमेळ साधला गेला पाहिजे. जेव्हा या गोष्टीचा समावेश आराखड्यामध्ये होतो, तेव्हा घराची रचना आदर्श होते. घरामध्ये वावरताना सोईस्कर वाटले पाहिजे. वैयक्तिक स्पर्शभावना महत्त्वाची असते. त्याचा विचारही घराच्या डिझाईनमध्ये करायला हवा.

सिद्धीना साखला