शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
2
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
3
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
4
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
5
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
6
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?
7
"वाढलेल्या वजनामुळे मला.."; 'हास्यजत्रा' फेम ईशाने केला मोठा खुलासा, झालेला हा आजार
8
Operation Sindoor : काहींचे हात तुटले, तर काहींना गंभीर दुखापत झाली, असीम मुनीर यांनी पाकिस्तानी सैनिकांची अवस्था दाखवली
9
म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या
10
लग्नात नायट्रोजनचा धूर ठरला घातक; नवरा-नवरीच्या एन्ट्रीदरम्यान ७ वर्षांच्या मुलीचा गेला जीव
11
भारतीय सैन्याच्या रिटायर्ड कॅप्टनची घरात घुसून हत्या; सरपंचाने मध्यरात्री केला हल्ला
12
High Alert: दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
13
आधी वरमाला घातली अन्..; अभिनेत्याचा बायकोसोबत खास डान्स, रत्नागिरीत गावकऱ्यांच्या साथीने धरला ठेका
14
IPL च्या सामन्यांतून BCCI ची कमाई किती होते, उत्पन्नाचे स्त्रोत काय, कुठून येतो पैसा?
15
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
16
वादळ वारं सुटलं गं! पुण्यात बहुतांश भागात पावसाची हजेरी; दुचाकीचालकांनो, जरा सांभाळूनच...
17
CBSE Board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; महाराष्ट्राची आकडेवारी आली, ९०.९३ टक्के निकाल
18
Video: निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी नतमस्तक...
19
प्रेग्नंट गर्लफ्रेंडला खायला लावली अबॉर्शनची गोळी, प्रकृती बिघडताच बॉयफ्रेंड पसार! तरुणीचा दुर्दैवी अंत
20
कोच गंभीरमुळे हिटमॅन रोहितसह किंग कोहलीवर आली कसोटीतून निवृत्ती घेण्याची वेळ?

ज्वारीची पेरणीही यंदा कमीच

By admin | Updated: October 27, 2015 00:54 IST

खरीप हंगामाला पावसाचा फटका बसल्याने परतीच्या पावसाचा रब्बीला फायदा होईल, असे वाटले होते. मात्र रब्बीतील महत्त्वाचे पीक असलेल्या ज्वारीची पेरणी फक्त २६ टक्केच झाली आहे.

पुणे : खरीप हंगामाला पावसाचा फटका बसल्याने परतीच्या पावसाचा रब्बीला फायदा होईल, असे वाटले होते. मात्र रब्बीतील महत्त्वाचे पीक असलेल्या ज्वारीची पेरणी फक्त २६ टक्केच झाली आहे. यंदा जिल्ह्यात फक्त ८६ टक्के पाऊस झाला आहे. त्यातून जूनची सरासरी ओलांडून पावसाने दडी मारली. त्यामुळे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. खरीप हंगामाला मोठा फटका बसला आहे. भातपिक वगळता सर्वच पिके वाया गेली; मात्र सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाचे पुनरागमन झाले. या महिन्यात सरासरी १४६.०४ मिलिमीटर पाऊस पडतो. तो १८०.७७ मिलिमीटर म्हणजे टक्केवारीत तो १२३.७८ इतका झाला. यामुळे रब्बी हंगामाला काहीसा दिलासा मिळाला. रब्बी हंगामात जिल्ह्यात ज्वारी हे प्रमुख पीक असून ते ४ लाख ३१ हजार ८०० हेक्टरवर घेतले जाते. गेल्या वर्षी ३२ टक्के पेरण्या झाल्या होत्या. यंदा आजपर्यंत १ लाख १२ हजार ४०० हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली असून ती २६ टक्के इतकी आहे. यापुढे ज्वारीचे पेरणी होणे शक्य नाही. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षाही यंदा कमीच क्षेत्रावर ज्वारी पेरणी झाली आहे. त्यात अजून परतीच्या एका पावसाची या पिकासाठी गरज आहे. तो झाला नाही तर हे पीकही हाताला लागणार नाही. बारामती, पुरंदर, आंबेगाव परिसरात चांगल्या पेरण्या झाल्या आहेत. (प्रतिनिधी)गव्हाच्या 0 टक्के पेरण्याजिल्ह्यात रब्बी हंगामात ६५ हजार ४00 हेक्टरवर गहू पीक घेतले जाते. मात्र अद्याप या पिकाच्या 0 टक्के पेरण्या झाल्याचे कृषी विभागाच्या अहवालानुसार स्पष्ट झाले आहे. यापुढील काळातही शेतकरी पाणी नसल्याने पीक घेईल का नाही याची शाश्वती नाही.आॅक्टोबर संपला तरी जिल्ह्यात १८ टँकरने १२ गावे ७९ वाड्या-वस्त्यांवर ३८ हजार २१ लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यात सर्वाधिक ८ टँकर इंदापूर तालुक्यात सुरू असून, त्यानंतर बारामतीत ५, पुरंदरला ४ व दौंड तालुक्यात १ टँकर सुरू आहे. गेल्या वर्षी या महिन्यात फक्त तीन टँकरने तोही बारामतीत पाणीपुरवठा सुरू होता.