शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
4
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
5
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
6
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
7
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
8
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
9
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
10
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
11
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
12
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
13
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
14
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
15
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
16
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
17
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
18
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
19
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
20
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी

‘कोई लौटा दे मुझे बिते हुए दिन...’

By admin | Updated: December 22, 2015 23:50 IST

आज मी जी काही आहे ती किशोरदांमुळेच. आयुष्यात खूपकाही मिळवलं तसं गमावलं देखील..ते जेव्हा मिळाले तेव्हा खूप काही गमावले होते..पण ते आयुष्यात

पुणे : आज मी जी काही आहे ती किशोरदांमुळेच. आयुष्यात खूपकाही मिळवलं तसं गमावलं देखील..ते जेव्हा मिळाले तेव्हा खूप काही गमावले होते..पण ते आयुष्यात आल्यानंतर जीवन कसे जगायचे ते शिकले अशी कृतज्ञ भावना व्यक्त करीत अभिनेत्री लीना चंदावरकर यांनी किशोरदांच्या आठवणींचा एकेक कप्पा उलगडत संपूर्ण आसमंत ‘किशोरमयी’ केला. ’त्यांचा’ चित्रपट कारकिर्दीचा काळ हा तसा 1969 ते 1979 इतकाच .पण या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपल्या निरागस अभिनय आणि सौंदर्याच्या बळावर ‘मन की बात’, ’हमजोली’, ‘मेहबूब की मेहंदी’, ‘बैराग’,’ आफत’, कैद’ ‘जुगनू’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले..एक उत्तम अभिनेत्री आणि प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांची पत्नी म्हणूनच नव्हे तर ‘गीतकार’ म्हणून देखील त्या नावारूपाला आल्या. लग्नानंतर चित्रपटांमधून ‘कमबँक’ करता आले नाही, कारण चांगल्या भूमिका वाट्यालाच नाहीत अशी प्रांजळ कबुली देत आजही चांगले रोल मिळाल्यास हिंदीमध्येच नव्हे तर मराठीमध्येही काम करण्याची इच्छा असल्याचे त्या सांगतात.वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी ’मन का मित’ या चित्रपटात काम करण्याची मिळालेली संधी ते सिद्धार्थ बांदोडकर यांच्याबरोबरचा विवाह, किशोर कुमार यांच्याशी झालेला दुसरा विवाह याबद्दल लीना चंदावरकर यांनी प्रथमच कोणताही आडपडदा न ठेवता मनमोकळा संवाद साधला. किशोरकुमार यांचा चौथा आणि आपला दुसरा विवाह कसा झाला याचा जणू आँर्खो देखा हाल त्यांनी कथन केला. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ते खूश व्हायचे..’कोई लौटा दे मुझे बिते हुए दिन’ हे त्यांचे गाणे मला खूप आवडते...एरव्ही मरण्याचे नाटक करणारे किशोरदा जेव्हा १३ आॅक्टोबर १९८७ रोजी खरेच या जगातून निघून गेले. तेव्हा वाटले की हे एक दुस्वप्नच आहे. चिमटा काढला की आपण या स्वप्नातून बाहेर पडू. पण ते वास्तव होते. या प्रखर वास्तवात व किशोरदांच्या पश्चात जगण्याचे बळ त्यांनीच मला दिले, हे सांगताना त्यांचे डोळे नकळत पाणावले. संजय लीला भंसाळी यांच्या ‘बाजीराव मस्तानी’ चे त्यांनी विशेष कौतुक केले. या दिग्दर्शकाने ब्लँक, गुजारिश, हम दिल चुके सनम सारखे खूप चांगले चित्रपट केले आहेत. कलात्मक आर्ट असलेल्या या चित्रपटांकडून रिटर्न मिळावे अशी निर्मात्यांची अपेक्षा आहे,