शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

‘कोई लौटा दे मुझे बिते हुए दिन...’

By admin | Updated: December 22, 2015 23:50 IST

आज मी जी काही आहे ती किशोरदांमुळेच. आयुष्यात खूपकाही मिळवलं तसं गमावलं देखील..ते जेव्हा मिळाले तेव्हा खूप काही गमावले होते..पण ते आयुष्यात

पुणे : आज मी जी काही आहे ती किशोरदांमुळेच. आयुष्यात खूपकाही मिळवलं तसं गमावलं देखील..ते जेव्हा मिळाले तेव्हा खूप काही गमावले होते..पण ते आयुष्यात आल्यानंतर जीवन कसे जगायचे ते शिकले अशी कृतज्ञ भावना व्यक्त करीत अभिनेत्री लीना चंदावरकर यांनी किशोरदांच्या आठवणींचा एकेक कप्पा उलगडत संपूर्ण आसमंत ‘किशोरमयी’ केला. ’त्यांचा’ चित्रपट कारकिर्दीचा काळ हा तसा 1969 ते 1979 इतकाच .पण या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपल्या निरागस अभिनय आणि सौंदर्याच्या बळावर ‘मन की बात’, ’हमजोली’, ‘मेहबूब की मेहंदी’, ‘बैराग’,’ आफत’, कैद’ ‘जुगनू’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले..एक उत्तम अभिनेत्री आणि प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांची पत्नी म्हणूनच नव्हे तर ‘गीतकार’ म्हणून देखील त्या नावारूपाला आल्या. लग्नानंतर चित्रपटांमधून ‘कमबँक’ करता आले नाही, कारण चांगल्या भूमिका वाट्यालाच नाहीत अशी प्रांजळ कबुली देत आजही चांगले रोल मिळाल्यास हिंदीमध्येच नव्हे तर मराठीमध्येही काम करण्याची इच्छा असल्याचे त्या सांगतात.वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी ’मन का मित’ या चित्रपटात काम करण्याची मिळालेली संधी ते सिद्धार्थ बांदोडकर यांच्याबरोबरचा विवाह, किशोर कुमार यांच्याशी झालेला दुसरा विवाह याबद्दल लीना चंदावरकर यांनी प्रथमच कोणताही आडपडदा न ठेवता मनमोकळा संवाद साधला. किशोरकुमार यांचा चौथा आणि आपला दुसरा विवाह कसा झाला याचा जणू आँर्खो देखा हाल त्यांनी कथन केला. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ते खूश व्हायचे..’कोई लौटा दे मुझे बिते हुए दिन’ हे त्यांचे गाणे मला खूप आवडते...एरव्ही मरण्याचे नाटक करणारे किशोरदा जेव्हा १३ आॅक्टोबर १९८७ रोजी खरेच या जगातून निघून गेले. तेव्हा वाटले की हे एक दुस्वप्नच आहे. चिमटा काढला की आपण या स्वप्नातून बाहेर पडू. पण ते वास्तव होते. या प्रखर वास्तवात व किशोरदांच्या पश्चात जगण्याचे बळ त्यांनीच मला दिले, हे सांगताना त्यांचे डोळे नकळत पाणावले. संजय लीला भंसाळी यांच्या ‘बाजीराव मस्तानी’ चे त्यांनी विशेष कौतुक केले. या दिग्दर्शकाने ब्लँक, गुजारिश, हम दिल चुके सनम सारखे खूप चांगले चित्रपट केले आहेत. कलात्मक आर्ट असलेल्या या चित्रपटांकडून रिटर्न मिळावे अशी निर्मात्यांची अपेक्षा आहे,