शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

...म्हणून हिंदू-मुस्लिम संघर्ष नाही झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : हैदराबाद मुक्तिसंग्रामात काँग्रेस विचारांचा मोठा वाटा आहे, या संघर्षाला हिंदू-मुस्लिम स्वरूप आले नाही, याचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : हैदराबाद मुक्तिसंग्रामात काँग्रेस विचारांचा मोठा वाटा आहे, या संघर्षाला हिंदू-मुस्लिम स्वरूप आले नाही, याचे कारण काँग्रेसच आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केले.

शहर काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी दुपारी काँग्रेस भवनमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त सबनीस यांचे व्याख्यान झाले. पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

सबनीस म्हणाले, स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे, उद्धवराव पाटील, गंगाप्रसाद अग्रवाल, गोविंदभाई श्रॉफ अशा गांधी विचारांवर निष्ठा असलेल्या नेत्यांमुळे हा संघर्ष हिंदू व मुसलमान असा झाला नाही. सामान्य माणसांनीही गांधी विचार मान्य केला हेच यातून दिसते. मराठवाड्यातील जनतेला उर्वरित महाराष्ट्राने विकासाच्या बाबतीत सोबत घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

सरदार वल्लभभाई पटेल यांचे कार्यक्रमात आदरपूर्वक स्मरण करण्यात आले. प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड यांनी प्रास्तविक केले. किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष हनुमंत पवार यांनी आभार व्यक्त केले.