शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

...तर कोणत्याच गावांना टँकरची आवश्यकता भासणार नाही : पृथ्वीराज लाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:08 IST

सुपे :पावसाचा थेंब अन् थेंब तसेच सांडपाणी आहे, त्याच जागी जिरवण्याचा प्रयत्न केल्यास उन्हाळ्यात कोणत्याच गावांना पाण्याच्या टँकरची ...

सुपे :पावसाचा थेंब अन् थेंब तसेच सांडपाणी आहे, त्याच जागी जिरवण्याचा प्रयत्न केल्यास उन्हाळ्यात कोणत्याच गावांना पाण्याच्या टँकरची आवश्यकता भासणार नाही, असे प्रतिपादन बारामती तालुका पाणी फाउंडेशनचे समन्वयक पृथ्वीराज लाड यांनी केले.

सुपे येथील विद्या प्रतिष्ठान संचालित महाविद्यालयाचा सहावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून लाड बोलत होते. राष्ट्रीय सेवा योजना, नेहरू युवा केंद्र आणि निसर्ग स्पर्श फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या ६ वा वर्धापन दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सुपे येथील पत्रकारांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाप्रसंगी बारामती तालुका पाणी फाउंडेशनचे समन्वयक पृथ्वीराज लाड, निसर्ग स्पर्श फाउंडेशनचे अध्यक्ष विलास वाघचौरे, नेहरू युवा केंद्राचे प्रतिनिधी वैभव भापकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल पाटील, इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य योगेश पाटील, आदींसह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि सुपे इंग्लिश मीडियम स्कूलचे शिक्षक, बारामती ब्लड बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी कार्यक्रमाला उपस्थित होते. कोरोनाचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. या कार्यक्रमासाठी हनुमंत चांदगुडे, शरद मचाले, अतुल ढम, नीलेश पानसरे, अमोल जगताप, रवींद्र पानसरे आदींचे सहकार्य मिळाले. प्रस्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. रामदास गांगुर्डे यांनी केले. सूत्रसंचालन कार्यक्रम समन्वयक प्रा. अमर नांदगुडे यांनी केले.

.............................................

फोटो ओळी : सुपे येथील महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना लाड व इतर मान्यवर.

१६०७२०२१-बारामती-०३

————————————————