शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
2
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
3
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
4
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
5
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
6
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
7
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
8
लग्नानंतर घरी कोणालंच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
9
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
10
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी
11
Mumbra Train Accident: "मुंबईत नोकरीला जाणे म्हणजे जिवाशी..."; मुंब्रातील घटनेनंतर खासदार वर्षा गायकवाडांचा केंद्रावर ठपका
12
Partho Ghosh: प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचं निधन, माधुरी दीक्षितच्या 'या' सिनेमामुळे मिळालेली लोकप्रियता
13
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
14
Sonam Raghuvanshi : सोनमपर्यंत पोहोचवणारे धागेदोरे, पोलिसांनी कसं उलगडलं राजाच्या हत्येचं गूढ?
15
Sonam Raghuvanshi : ५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी
16
"सोनम ढाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
17
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
18
"महेश मांजरेकरांनी माझा अख्खा रोलच कापला...", क्रांती रेडकरचा खुलासा; कोणता होता सिनेमा?
19
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
20
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...

अकरावीत आतापर्यंत ४३ हजार १८७ प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:15 IST

पुणे : इयत्ता अकरावी प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीतून केवळ ३ हजार ३५३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून अकरावी प्रवेशास ...

पुणे : इयत्ता अकरावी प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीतून केवळ ३ हजार ३५३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून अकरावी प्रवेशास फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी उर्वरित सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश करण्याचे आव्हान केंद्रीय ऑनलाईन प्रवेश समितीसमोर असणार आहे. तसेच येत्या १६ ते २५ सप्टेंबर या कालावधीत प्रवेशाची विशेष फेरी राबविली जाणार आहे.

पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविली जात आहे. पहिल्या प्रवेश फेरीतून २४ हजार ४६८ विद्यार्थ्यांनी, दुसऱ्या फेरीतून ७,५८७ विद्यार्थ्यांनी, तर तिसऱ्या फेरीतून केवळ ३ हजार ३५३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. प्रवेशाची विशेष फेरी १६ सप्टेंबरपासून सुरू होणार असून, विद्यार्थ्यांना १७ ते १९ सप्टेंबर या कालावधीत कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविता येणार आहेत. तसेच पसंतीक्रम नोंदविणाऱ्या विद्यार्थ्यांनाच या फेरीतून प्रवेश दिला जाणार आहे. विशेष फेरीची प्रवेशाची यादी २१ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणार असून, विद्यार्थ्यांना २२ ते २५ सप्टेंबर या कालावधीत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेता येणार आहे.

--------------------------------------------

तीन फेऱ्यांमधून झालेले प्रवेश

फेऱ्या प्रवेशास पात्र विद्यार्थी दिलेले प्रवेश झालेले प्रवेश

पहिली फेरी ५६,७६७ ३८,८३१ २४,४६८

दुसरी फेरी ३५,६९४ १५,९६७ ७,५८७

तिसरी फेरी २९,५०५ ९,२६१ ३,५३५

-----------------------------------