शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
3
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
4
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
5
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
6
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
7
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
8
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
9
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
10
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
11
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
12
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
13
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
14
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
15
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
16
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
17
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
20
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू

साहेब, फार्म ऑनलाईन भरायला रात्रीचा येऊ का हो ...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:14 IST

ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा रणसंग्राम सुरू झाला आहे थंडी पडू लागली आहे थंडीत निवडणुकीचे गरम वारे वाहत आहेत उमेदवारास जोश आलेला ...

ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा रणसंग्राम सुरू झाला आहे थंडी पडू लागली आहे थंडीत निवडणुकीचे गरम वारे वाहत आहेत उमेदवारास जोश आलेला आहे. याचा प्रत्यय येत आहे निवडणूक अर्ज ऑनलाईन दाखल करण्यासाठी सगळेच त्या साइटवर बसून आहेत त्यामुळेच दिवसाला किसाईट संथ गतीने चालत असते अशी ओरड आहे दिवसभर नेट कॅफे मध्ये एका जागी बसून गाव पुढारी कंटाळलेले असतात साहेब रात्री नेट व साईट जोरात चालते काय असे मनस्ताप करून नेट कॅफेच्या मालकांना विचारतात तेही त्यांच्या बोलण्याला हो देत या ना रात्री असे बोलून आपले दिवसा ने त्याची कामे करतात.

गाव खेड्यात असणारे गाव पुढारी सामान्यतः शेतकरी असतात तेही आपली शेतातली व घरची कामे उरकून सवडीने तालुक्याला येतात आपल्या सवंगड्यांना सोबत घेऊन येतात इथे मग छोटी पार्टीही केली जाते रात्री उमेदवारी अर्ज भरण्यास निवांतपणा मिळतो कारण बहुदा रात्रीला जाम असलेली ही साईट मोकळी होते त्यामुळे पटापट अर्ज दाखल करण्यास मदत होते.

पॅनलचे अधिक उमेदवार असल्याने वेळ लागतो त्यामुळे स्थानिक पुढारी थंडीत रात्री जागरण करून उमेदवारी दाखल करीत आहेत ऑनलाईन अर्ज दाखल करणे ही उमेदवाराची कसोटीस बघणे आहे. कधी साईट संत गती नेटवरचा खोडा तसेच कागदपत्रांची जमवाजमव आधी भानगडी वर विजय मिळवून अर्ज भरण्याची प्रक्रिया केली जात आहे अर्ज दाखल करण्यासाठी बँकेचे नवीन खाते उघडणे बँकेची पास पुस्तक घेणे ही नवीनच उमेदवारांना लागली आहे.

मेदवारी दाखल करण्यास उमेदवारांना विविध दाखल्यासाठी गरगर फिरावे लागते उमेदवारी अर्ज दाखल झाल्यापासून ते नामनिर्देशन पत्र कायम राहण्यापर्यंत ताण सहन करावा लागतो त्या नंतरचे दिवस त्यांच्या परीक्षेचा काळ राहतो प्रत्येक उमेदवार त्या परीक्षेत पास निवडून येण्यासाठी विविध आयुधांचा वापर करीत असतो त्यानंतर प्रतिक्षा होत असते गुलाल उधळण करण्याची.