शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

राजगडाचे नाव वेल्हे तालुक्याला देण्याची शिवसेनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:10 IST

वेल्हे शिवसेनेकडून करण्यात आली असल्याची माहिती तालुकाप्रमुख शैलेंद्र वालगुडे यांनी केली आहे. कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे सचिव ...

वेल्हे शिवसेनेकडून करण्यात आली असल्याची माहिती तालुकाप्रमुख शैलेंद्र वालगुडे यांनी केली आहे. कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे

आणि शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांना यासंबंधीचे निवेदन देण्यात आले आहे. मागणीचे निवेदन महाराष्ट्र समन्वयक रवींद्र

मिर्लेकर यांनी स्वीकारले. या निवेदनात असे म्हटले आहे की, राजगड तालुका असे नामांतर करण्यास तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीचा पाठिंबा आहे.

छत्रपती शिवाजीमहाराजांच्या हिंदवी स्वराज्यातील राजगड हा पहिला तालुका आहे.

राजगड हा स्वतंत्र राष्ट्राचा पहिला तालुका असल्याचे ऐतिहासिक कागदपत्रांवरून पुढे आले आहे. छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या विश्ववंदनीय

कार्याच्या स्मृतींना उजाळा देऊन प्रखर राष्ट्रीय बाण्याचा जागर व्हावा, यासाठी वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड करण्यात यावे अशी मागणी

तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींपैकी बहुतांश ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत मंजूर करण्यात आली. यासाठी स्थानिक मावळा जवान संघटनेच्या वतीने

गावोगाव अभियान राबविण्यात आले होते. ग्रामसभेचे ठराव वेल्हे तालुका तहसीलदार शिवाजी शिंदे यांना देण्यात आले. त्यांनी प्रशासकीय बाबींची

पूर्तता करत ठरावासह मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्य शासनाला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तसेच या निवेदनासोबत १९३९ सालचा फोटोझिंको- पुणे येथे छापलेल्या मौजे पाल खुर्द नकाशात राजगड तालुका असा उल्लेख असलेले दस्ताऐवज आणि

तालुका राजगडचा शिक्का असलेला कागद, छत्रपती शिवाजीमहाराजांच्या संदर्भात तालुका राजगड असा उल्लेख असलेला, इतिहास संशोधन मंडळाचा कागद,

तालुक्यातील ग्रामपंचायतीचे ठराव असे कागदपत्रे देण्यात आली आहेत.

या वेळी शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र

समन्वयक रवींद्र मेर्लेकर, बारामती लोकसभा संपर्कप्रमुख सत्यवान उभे, विधानसभा संपर्कप्रमुख मिलिंद हांडे, वेल्हे शिवसेनेचे तालुकाप्रमुख शैलेंद्र वालगुडे, उपतालुका प्रमुख गोपाळ

दसवडकर, युवा सेना जिल्हा समन्वयक दीपक दामगुडे, संतोष रेणुसे, गणेश उफाळे, शिवाजी खुळे,अक्षय वालगुडे,सुनील शेंडकर,कैलास चोरघे आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.

शिवसेना भवन (मुंबई ) वेल्हे तालुक्याला शिवरायांच्या राजगडाचे नाव द्या अशा मागणीचे निवेदन शिवसेनेचे रवींद्र मिर्लेकर यांना देताना वेल्हे तालुकाप्रमुख शैलेंद्र वालगुडे व इतर.