शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

शिरूरचा पाणीप्रश्न पुन्हा होणार गंभीर

By admin | Updated: May 8, 2016 03:22 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घोड नदीवरील बंधाऱ्याच्या ठिकाणी पाण्याचा मर्यादित साठा आहे. मात्र, या साठ्यातूनही पारनेरच्या बाजूने शेतकरी आठ-आठ तास पाणीउपसा करतानाचे

शिरूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घोड नदीवरील बंधाऱ्याच्या ठिकाणी पाण्याचा मर्यादित साठा आहे. मात्र, या साठ्यातूनही पारनेरच्या बाजूने शेतकरी आठ-आठ तास पाणीउपसा करतानाचे दुर्दैवी चित्र आहे. अधिकारी त्यांच्यावर कारवाईच करीत नसल्याने मोठ्या प्रमाणावर शेतीसाठी होणाऱ्या या पाणीउपशाला पायबंद बसण्याची चिन्हे नाहीत.कुकडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून दोन दिवसांपूर्वी बंधाऱ्यात पाणी आले. मात्र, बंधारा पूर्ण भरला नाही. दोन दिवसांत बंधारा भरण्याच्या आशाही आता संपुष्टात आल्या आहेत. बंधारा अर्धाच भरल्याने नगर परिषदेने काही दिवसांपासून सुरू असलेला दोन दिवसाआड पाणीपुरवठा तसाच पुढे चालू ठेवला. बंधारा भरला असताना दोन महिने शहराला पाणी पुरू शकले असते. मात्र, आता बंधाऱ्यात अर्ध्यापेक्षा कमी पाणीसाठा आहे.अशा परिस्थितीतही पारनेर भागातून बंधाऱ्यातील पाणी मोटारीद्वारे (जादा पॉवरच्या) सातत्याने उपसले जात आहे. पिण्याच्या पाण्याचा साठा असतानाही शेतकरी मात्र त्यांचा आडमुठेपणा सोडायला तयार नाहीत. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याचे ठरले असतानाही शेतीसाठी होणाऱ्या या बेसुमार उपशाकडे अधिकाऱ्यांचे मात्र लक्ष नाही. आठ-आठ तास मोटारीद्वारे अशाच प्रकारे शेतीसाठी पाणी उपसले गेल्यास पाणीसाठा झपाट्याने कमी होऊन शहराला पाणी संकटाला सामोरे जावे लागू शकते. पारनेरच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने पाहावे, अशी शिरूरच्या नागरिकांची अपेक्षा आहे.