शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

शशीजींची कर्करोग रुग्णांवरही मायेची फुंकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 07:04 IST

हवेली तालुक्यातील लोणी काळभोर या गावात आर.के.स्टुडिओ असल्याने कपूर मंडळींची या गावात बरीच ऊठबस होती. शशी कपूर यांना कामाच्या धबडग्यातून विश्रांती घ्यायची असेल

विश्वास खोड पुणे : हवेली तालुक्यातील लोणी काळभोर या गावात आर.के.स्टुडिओ असल्याने कपूर मंडळींची या गावात बरीच ऊठबस होती. शशी कपूर यांना कामाच्या धबडग्यातून विश्रांती घ्यायची असेल, तर ते लोणीमधील बंगल्यात मुक्कामी असत. लोणी हे त्यांचे आवडते ठिकाण होते. कर्करुग्णांना भेटण्यासाठी, मदत करण्यासाठी हा संवेदनशील मनाचा अभिनेता मंगळवार पेठेत अनेकदा आल्याचीही आठवण आहे.राज कपूर यांनी लोणीमध्ये जमीन खरेदी करून स्टुडिओ बांधला. निसर्गरम्य अशा या ठिकाणी अनेक चित्रपटांचे चित्रणही झाले आहे. लोणी काळभोरमधील एका शाळेला स्व. पृथ्वीराज कपूर यांचे नाव राज कपूर यांच्या आग्रहावरून देण्यात आले आहे. राज कपूर यांचा या गावातील तालेवार मंडळींकडे अधूनमधून राबता असे. जिल्हा परिषदेचे तत्कालीन सदस्य रामचंद्र काळभोर यांच्याकडेते भोजनासाठीही आल्याची आठवण आहे.शशी कपूर कर्करुग्णासांठी काम करणाºया ‘सिप्ला’ संस्थेशीही संलग्न होते. अशा रुग्णांना ते स्वत: भेटून दिलासा देत असत. सुमारे १२ वर्षांपूर्वी पुण्यात राहणाºया शकुंतला बारणे (५७, मंगळवार पेठ) नामक महिलेला भेटण्यासाठी आपण शशी कपूर यांच्यासमवेत गेलो एका वाड्यात गेलो होतो, अशी आठवण रामचंद्र काळभोर (वय ८५) यांना आहे. या बाबतीत अधिक आठवण नमूद करताना या वाड्यातील रजनी वसंत खेडेकर म्हणाल्या, की मी काँग्रेस कार्यकर्ता असल्याने मला शशी कपूर यांच्या उदारपणाची माहिती होते. शकुंतला बारणे यांना भेटण्यासाठी शशीजी स्वत: तीन वेळा आले. त्यांच्या ओळखीच्या डॉक्टरांना ते अशा रुग्णांकडे पाठवीत असत. स्वत: दूध, औषधांसाठी खर्च करीत असत.वालचंदनगरमध्ये ‘कलियुग’चे चित्रीकरणइंदापूर : ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर सन १९८० -८१ मध्ये त्यांच्या 'कलियुग' या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी तालुक्यातील औद्योगिक नगरी असणाºया वालचंदनगर येथे आले होते. गडद रंगाच्या उंची सुटाबुटात समोर आलेल्या त्या वेळच्या या देखण्या, उंचपुºया व सडसडीत देहयष्टीच्या मात्र कमालीच्या ऊर्जावान अभिनेत्याची वालचंदनगरवासीयांवर पडलेली छाप आजही अमीट आहे.शशी कपूर यांच्या पत्नी जेनिफर कँडल त्यांच्यासमवेत आल्या होत्या. वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेडच्या साखर कारखान्यात चित्रीकरण झाले होते. ते आटोपल्यानंतर तेथेच त्यांनी स्थानिक कामगारांशी आपुलकीने संवाद साधला होता. त्यांना पाहण्यासाठी आलेल्या जनसमुदायासदेखील त्यांनी नाराज केले नव्हते.साधारणत: दुपारी चार वाजण्याच्या सुमारास विनोदनालयाच्या पटांगणात असणाºया विस्तीर्ण मंचावर येऊन त्यांनी वालचंदनगरकरांचे स्वागत स्वीकारलेच; त्याबरोबर रसिकांच्या पाठबळावर आपण यशस्वी झालो, असे सांगत चित्ररसिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून सर्वांची मने जिंकली होती. पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात वालचंदनगरमधील क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे अ‍ॅथलीट अर्जुन गायकवाड, कुस्तीपटू तथा उद्योजक उत्तम फडतरे व इतरांचा कपूर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला होता.