शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

सायंबाच्यावाडीला शरद आदर्श कृषी ग्राम पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:10 IST

जिल्हा परिषदेच्या वतीने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून प्रत्येक ग्रामपंचायत व त्या ग्रामपंचायतीतील घटक गावे समृद्ध होतील हे उद्दिष्ट ...

जिल्हा परिषदेच्या वतीने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून प्रत्येक ग्रामपंचायत व त्या ग्रामपंचायतीतील घटक गावे समृद्ध होतील हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून ही योजना राबविण्यात आली आहे. ‘मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध’ या ध्येयासाठी शेतकऱ्यांच्या वैयक्तिक लाभाच्या चार योजना यात राबविण्यात आल्या आहेत. या वेळी पंचायत समिती सभापती नीता फरांदे, उपसभापती रोहित कोकरे, जिल्हा परिषद सदस्य भारत खैरे, पंचायत समिती सदस्य राहुल भापकर, प्रदीप धापटे, संजय भोसले, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, सरपंच हनुमंत भगत, ग्रामपंचायत सदस्य गणेश भापकर, ग्रामसेवक अजित जाधव, ग्रामपंचायत सेवक अमित भापकर उपस्थित होते. सायंबाचीवाडी गावाला हा पुरस्कार मिळाला, त्यामागे गावातील सर्व नागरिकांचे सहभाग महत्त्वाचा आहे, असे कौतुक मान्यवरांनी केले. त्याबद्दल गावातील सर्व ग्रामस्थांचे विशेष अभिनंदन पंचायत समितीच्या वतीने करण्यात आले.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कृषीक्षेत्रासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या नावे असणारी आदर्श कृषी ग्राम योजना शेती, शेतीपूरक व्यवसाय आणि शेती प्रक्रिया उद्योगाला चालना देणारी आहे. त्यामुळे साहजिकच गावच्या विकासाला देखील हातभार लागणार आहे.

-प्रमोद जगताप

उपसरपंच सायंबाची वाडी

३० बारामती

सायंबाचीवाडी ग्रामपंचायतीला शरद आदर्श कृषी ग्राम पुरस्कार प्रदान करताना पंचायत समितीचे पदाधिकारी व अधिकारी.