शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

कचरा प्रक्रियेच्या जागेचा गैरवापर पडणार महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 03:24 IST

सोसायट्यांना पाच लाख रुपये दंड : ठरावाची सूचना मंजूर

मुंबई : मुंबईतील ५६ टक्के मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांनी महापालिकेच्या नियमाला केराची टोपली दाखवित आहेत. सोसायटीच्या आवारात कचरा प्रक्रियेसाठी राखीव जागेचा बहुतांशी ठिकाणी गैरवापर होत आहे. तरीही सोसायट्यांना राजी करण्यासाठी प्रशासन ‘स्वच्छता मित्र’ ही संकल्पना राबविणार आहे. मात्र, अशा सोसायट्यांना वठणीवर आणण्यासाठी थेट पाच लाख रुपये दंड करण्याची ठरावाची सूचना पालिका महासभेत एकमताने मंजूर करण्यात आली आहे.

ओला कचऱ्यावर सोसायटीच्या आवारातच प्रक्रिया करण्यास आतापर्यंत केवळ ४४ टक्केच लोकांंनी पुढाकार घेतला आहे. दंड, फौजदारी कारवाई व कोणतीही ताकीद या सोसायट्यांचे मतपरिवर्तन करू शकलेली नाही. मात्र, काही ठिकाणी इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर, कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी विकास आराखड्यातच राखीव जागेचा वापर वाहनतळ व अन्य कामांसाठी होत आहे. या सोसायट्यांना नियमानुसार अडीच हजार ते दहा हजार रुपये दंड होऊ शकतो. मात्र, विकासक भोगवटा प्रमाणपत्र मिळेपर्यंत सोसायटीच्या आवारातील जागा कचºयावर प्रक्रियेसाठी राखीव असल्याचे दाखवितात. त्यानंतर मात्र, या जागेचा गैरवापर होत असल्याने अशा सोसायट्यांना पाच लाख रुपये दंड करता येईल, अशी तरतूद विकास नियंत्रण नियमावलीत करण्याची मागणी नगरसेविका वैशाली शेवाळे यांनी पालिका महासभेपुढे केली. ही ठरावाची सूचना एकमताने मान्य करीत, महासभेकडून आता आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे पाठविण्यात आली आहे.2017 मध्ये मुंबईतून दररोज ८५०० मेट्रिक टन कचरा जमा होत होता. आता हे प्रमाण वर्षभरात ७,२०० मेट्रिक टनपर्यंत महापालिकेने आणले आहे.दररोज जमा होणाºया कचºयाचे प्रमाण पाच हजार मेट्रिक टनवर आणण्याचा महापालिकेचा मानस आहे. कचरा प्रक्रियेसाठी राखीव जागेचा गैरवापर करणाºया सोसायट्यांवर जागेच्या वापरात बदल केल्याबद्दल कारवाई केली जाऊ शकते.कचरा प्रक्रियेस टाळाटाळ करणाºया सोसायटीच्या पदाधिकाºयांना तीन महिने ते तीन वर्षे शिक्षा होऊ शकते, तसेच अडीच हजार ते दहा हजार रुपये दंड होतो.खटले862

टॅग्स :Mumbaiमुंबई