शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

वक्तृत्व स्पर्धेत सावित्रीच्या लेकींची बाजी

By admin | Updated: January 11, 2017 02:12 IST

मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या वतीने ग्रामीण भागातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या वक्तृत्व

रांजणगाव गणपती : मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या वतीने ग्रामीण भागातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या वक्तृत्व व निबंध स्पर्धेसाठी जिल्ह्यातून १ हजार ३ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धांमध्ये सावित्रीच्या लेकींनी बाजी मारली. नुकत्याच या जिल्हास्तरीय स्पर्धांचा निकालाचे बक्षीस वितरण पुण्याच्या माजी महापौर चंचला कोद्रे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. या वेळी माजी महापौर अंकुश काकडे, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. मधुकर ताकवले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद, सुरेश घुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, डॉ. शैलेश मोहिते, युवकचे जिल्हाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, प्राचार्य भाऊसाहेब बेंद्रे तसेच स्पर्धक विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या. या विविध स्पर्धांचे परीक्षक म्हणून डॉ. अपर्णा साबणे, डॉ. कामायनी सुर्वे, डॉ. सुनंदा मिसाळ, डॉ. विजय बालघरे, डॉ. नानासाहेव पवार यांनी काम पाहिले. (वार्ताहर)निकाल पुढीलप्रमाणे :निंबध स्पर्धा- प्रथम क्रंमाक सई वळसे (विद्या विकास मंदिर, अवसरी बुद्रुक), द्वितीय क्रमांक निकिता वडे (पायरस मेमोरियल स्कूल, चाकण), तृतीय क्रंमाक अंगारकी मांडे (विघ्नहर विद्यालय, ओझर). वक्तृत्व स्पर्धा- कनिष्ठ महाविद्यालयीन गट प्रथम- गिरिजा पाटील (गोपीनाथ विद्यालय, वरवंड), द्वितीय- वैष्णवी सहस्रबुद्धे (राजा रघुनाथ विद्यालय, भोर), तृतीय- पार्थ भोर (चैतन्य इंटरनॅशनल स्कूल, बारामती).वरिष्ठ महाविद्यालयीन गट-प्रथम- गोविंदा राठोड (ए.सी.कॉलेज, चाकण), द्वितीय- प्रीतेश पठारे (चां.ता.बोरा महाविद्यालय, शिरूर), तृतीय- अक्षता शिंदे (अण्णासाहेब आवटे महाविद्यालय, मंचर).