शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

सरस सूर गाऊॅ...मन रिझाऊॅ...

By admin | Updated: November 11, 2016 01:57 IST

पं. सी. आर. व्यास यांच्या शिष्या अपर्णा केळकर यांच्या स्वरमैफलीने रसिकांची मने जिंकली. ‘सरस सूर गाऊँ, मन रिझाऊँ, या पंडित व्यास यांनी स्वत: रचलेल्या विलंबित

पुणे : पं. सी. आर. व्यास यांच्या शिष्या अपर्णा केळकर यांच्या स्वरमैफलीने रसिकांची मने जिंकली. ‘सरस सूर गाऊँ, मन रिझाऊँ, या पंडित व्यास यांनी स्वत: रचलेल्या विलंबित एकतालातली रचना आणि द्रुत तीनतालात, ‘देख चंदा नभ निकास आयो’, या रचनांच्या सादरीकरणातून त्यांनी सुरेल भावनिर्मिती केली.निमित्त होते, ज्येष्ठ गायक आणि वाग्येयकार पंडित सी. आर. व्यास यांच्या ९२ जयंतीनिमित्त आयोजित ‘चिंतामणी जयंती समारोहाचे.’ पं. व्यास बुवांबरोबरच त्यांचे परममित्र पं. चिदानंदजी नगरकर यांनी रचलेला राग कौशिकीरंजनी केळकर यांनी सादर केला. ज्यामध्ये मध्य झपतालातली रचना व द्रुततीनतालातली रचनांचा समावेश होता. आवाजातील माधुर्य, तिन्ही सप्तकातली सहजता, तसेच तानेतली स्पष्टता यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना हार्मोनिअमवर सुयोग कुंडलकर व तबल्यावर चारुदत्त फडके, तर तानपुऱ्यावर स्वानंदी केळकर हिने सुरेख साथसंगत केली. त्यानंतर रामदास पळसुले यांचे अप्रतिम एकल तबलावादन झाले. त्यांनी तीनताल पेश केला. कार्यक्रमाचे निवेदन मकरंद केळकर यांनी केले. (प्रतिनिधी)