शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

संस्कारपुष्प ३

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:12 IST

...................................... अंतिम तीर्थंकर भगवान महावीर स्वामींनी जगाला कर्मसिद्धांत दाखविले. कर्म हा जागतिक व्यवस्थेचा नियम आहे. जग कार्य-कारणभावाच्या नियमाने चालते. ...

......................................

अंतिम तीर्थंकर भगवान महावीर स्वामींनी जगाला कर्मसिद्धांत दाखविले. कर्म हा जागतिक व्यवस्थेचा नियम आहे. जग कार्य-कारणभावाच्या नियमाने चालते. आपले अनुभव, कृती, विचार, भावना, मन, अवचेतन मन आणि चेतनेमध्ये परिवर्तित होतो. चेतना बदलल्याने मनही बदलते. कर्मामुळे आपण आपल्या चेतनेचे मूळ स्वरूप जाणू शकत नाही. कर्मापासून मुक्त होण्याचे दोन मार्ग आहेत - आत्मजागृती आणि निःस्वार्थ प्रेम. आत्मजागृतीच्या अनुपस्थितीत जगासोबत प्रेमाचा आभास होतो. जागतिक प्रेम स्वार्थी असते. त्यामुळे नकारात्मक कर्माचे आकर्षण होते. त्यावर मात करण्यासाठी निःस्वार्थ प्रेम आवश्यक आहे. कर्म ज्या भावाने बांधले गेले आहे नेमका त्याच्या विपरीत भावाने तो नष्ट होतो. कर्माच्या प्रक्रियेचे ज्ञान प्राप्त केल्याने कर्माला दूर करणे सोपे होते. निःस्वार्थ प्रेमाचा अनुभव आणि अभिव्यक्ती नकारात्मक कर्म ऊर्जेचे सकारात्मकतेमध्ये रूपांतर करण्यास मदत करतो. निःस्वार्थ प्रेमाचा अनुभव घेण्यासाठी चार गोष्टींचा अवलंब करणे आवश्यक आहे. एक, जाणून बुजून कोणालाही दुखवू नका. दोन, तुमचे प्रेम व्यक्त करण्याच्या मार्गात तुमच्या अभिमानाला आड येऊ देऊ नका. तीन, नकारात्मक विचार टाळा. चौथे, तुमच्या अपराध्यालाही क्षमा करा. क्षमापनेची ऊर्जा तुमच्या कर्माचा भार हलका करते.

- गणीवर्य वैराग्यरतिविजयजी महाराज़

(फोटो आहे)