शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
3
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
4
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
5
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
6
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
7
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
8
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
9
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
10
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
11
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
12
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
13
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
14
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
15
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
16
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
17
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
18
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
19
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
20
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी

संस्कारपुष्प २

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:16 IST

संपत्ती, संतती, सत्ता या तीन गोष्टींप्रती आपल्या मनामध्ये अधिक प्रेम असते. देव धर्म, गुरू यांच्या प्रतीदेखील आपल्याला तितकेच प्रेम ...

संपत्ती, संतती, सत्ता या तीन गोष्टींप्रती आपल्या मनामध्ये अधिक प्रेम असते. देव धर्म, गुरू यांच्या प्रतीदेखील आपल्याला तितकेच प्रेम असायला हवे. संपत्ती, संतती, सत्ता याहून अधिक प्रेम जर तुम्ही देव, धर्म आणि गुरूंप्रती ठेवले, तर नक्कीच तुमची जीवनरुपी नाव पार होऊन जाईल. पण, सर्वांत आधी तुमच्या मनामध्ये या प्रती श्रद्धा आणि आस्था निर्माण होणे गरजेचे आहे. आस्था निर्माण झाली की अरिहंत तत्त्व, सिद्ध तत्त्व मिळते. तुमच्या आस्थेमध्ये मजबुती हवी, दृढता हवी. तुमच्या आस्थेमध्ये कोणताही स्वार्थ असू नये. केवळ आस्था हवी, श्रद्धा हवी. अरिहंत आपले देव आहेत. त्यांच्या प्रती आपल्या मनामध्ये श्रद्धा, आस्था असावी. देव हमारे श्री अरिहंत, गुरू हमारे गुणीजन संत, धर्म हमारा दया अहिंसा, हे भंते हम पै दया रखना. देव, धर्म, गुरू यांच्या प्रती श्रद्धा असायलाच हवी. धर्म हे जीवनाचे सार आहे. धर्मामुळे आपले जीवनाचे सार्थ होते. धर्म हा पगडीप्रमाणे नसतो, जेव्हा हवा तेव्हा घेतला आणि नको असेल तेव्हा नको. धर्म हा दमडी प्रमाणे देखील नसावा जेव्हा हवा तेव्हा खिशात ठेवला, हवा तेव्हा खर्च केला. धर्म हा चमडीप्रमाणे असावा, जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सोबत असेल. धर्म हा आयुष्यासोबत देखील असतो आणि आयुष्यानंतर देखील सोबत असतो.

- उपप्रवर्तक तारक ऋषिजी महाराज