शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

संस्कारपुष्प २

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:16 IST

संपत्ती, संतती, सत्ता या तीन गोष्टींप्रती आपल्या मनामध्ये अधिक प्रेम असते. देव धर्म, गुरू यांच्या प्रतीदेखील आपल्याला तितकेच प्रेम ...

संपत्ती, संतती, सत्ता या तीन गोष्टींप्रती आपल्या मनामध्ये अधिक प्रेम असते. देव धर्म, गुरू यांच्या प्रतीदेखील आपल्याला तितकेच प्रेम असायला हवे. संपत्ती, संतती, सत्ता याहून अधिक प्रेम जर तुम्ही देव, धर्म आणि गुरूंप्रती ठेवले, तर नक्कीच तुमची जीवनरुपी नाव पार होऊन जाईल. पण, सर्वांत आधी तुमच्या मनामध्ये या प्रती श्रद्धा आणि आस्था निर्माण होणे गरजेचे आहे. आस्था निर्माण झाली की अरिहंत तत्त्व, सिद्ध तत्त्व मिळते. तुमच्या आस्थेमध्ये मजबुती हवी, दृढता हवी. तुमच्या आस्थेमध्ये कोणताही स्वार्थ असू नये. केवळ आस्था हवी, श्रद्धा हवी. अरिहंत आपले देव आहेत. त्यांच्या प्रती आपल्या मनामध्ये श्रद्धा, आस्था असावी. देव हमारे श्री अरिहंत, गुरू हमारे गुणीजन संत, धर्म हमारा दया अहिंसा, हे भंते हम पै दया रखना. देव, धर्म, गुरू यांच्या प्रती श्रद्धा असायलाच हवी. धर्म हे जीवनाचे सार आहे. धर्मामुळे आपले जीवनाचे सार्थ होते. धर्म हा पगडीप्रमाणे नसतो, जेव्हा हवा तेव्हा घेतला आणि नको असेल तेव्हा नको. धर्म हा दमडी प्रमाणे देखील नसावा जेव्हा हवा तेव्हा खिशात ठेवला, हवा तेव्हा खर्च केला. धर्म हा चमडीप्रमाणे असावा, जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सोबत असेल. धर्म हा आयुष्यासोबत देखील असतो आणि आयुष्यानंतर देखील सोबत असतो.

- उपप्रवर्तक तारक ऋषिजी महाराज