शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

संस्कारपुष्प १ - आचारात अहिंसा, विचारात अनेकांतवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:14 IST

आचारात अहिंसा आणि विचारात अनेकांतवाद ही जैन धर्माच्या रथाची दोन चाके आहेत. अहिंसा व्यावहारिक जगातील संघर्षाचे निराकरण करते, तर ...

आचारात अहिंसा आणि विचारात अनेकांतवाद ही जैन धर्माच्या रथाची दोन चाके आहेत. अहिंसा व्यावहारिक जगातील संघर्षाचे निराकरण करते, तर अनेकांतवाद वैचारिक संघर्षाचे निराकरण करते. या दोन्ही गोष्टी जगभरात एक मोठी समस्या म्हणून उभ्या आहेत. दुसऱ्या शब्दांत सांगायचे, तर जागतिक स्तरावर आज जेवढ्या समस्या आहेत, त्यांना सोडविण्यासाठी या दोन्ही सिद्धांतांची प्राथमिकताच कामास येईल.

भगवान महावीरांनी जगातील सर्व दुःखांच्या कारणांना आत्मा आणि मनाच्या परिधीमध्ये पाहिले. तसेच दु:खाच्या अंतहीन शृंखलेचे कारणही शोधले. एका जन्मापासून दुसऱ्या जन्मापर्यंत अशा प्रकारे दुःख निरंतर का चालते. याचा सखोल विचार करून, निष्कर्षामध्ये त्यांनी कर्मसिद्धांत स्पष्ट केला.

त्यामुळेच असे म्हटले जाते की, जैन तत्वज्ञानाचा केंद्रीय सिद्धांत शाब्दिक दृष्टिकोनापेक्षा अर्थामध्ये अधिक विशाल आहे आणि त्याच्या व्यापकतेमध्ये केवळ, प्राणिमात्रांच्या उत्कर्षासाठी करुणा आहे.

जहाल अशा चंडकौशिक सापाच्या हिंसेला महावीरांनी अहिंसेमध्ये परिवर्तित केले. अग्नीने अग्नी विझत नाही त्याचप्रमाणे हिंसेचे उत्तर हिंसा नाही, या शिकवणूकीवर त्यांचा भर होता.

- आचार्य हिराचंद्रजी महाराज