शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

कोरोना अनुदान लाटणाऱ्यांवर संक्रांत! तातडीने परत न केल्यास संबंधित बँक खाते गोठविण्यात येणार

By नितीन चौधरी | Updated: September 7, 2022 07:44 IST

पुणे जिल्ह्यात असे ३१३ वारस आढळले आहेत. दोनदा अनुदान घेणाऱ्यांना आता ते परत करावे लागणार आहे.

पुणे : कोरोना मृतांच्या वारसांना राज्य सरकारने ५० हजारांचे सानुग्रह अनुदान द्यावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होेते. त्यानुसार राज्यातील सुमारे दोन लाख वारसांचे अर्ज मंजूर झाले असून, तब्बल १ हजारांहून अधिक जणांना हे अनुदान दोनदा दिल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे जिल्ह्यात असे ३१३ वारस आढळले आहेत. दोनदा अनुदान घेणाऱ्यांना आता ते परत करावे लागणार आहे. तसे न केल्यास संबंधित बँक खाते गोठविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

संकेतस्थळावर १.४८ लाख जणांच्या मृत्यूची नाेंद- भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या संकेतस्थळावर राज्यात कोरोनामुळे १.४८ लाख जणांचा मृत्यू झाल्याचा उल्लेख आहे. - केंद्राच्या तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कोरोना मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचे ठरले होते. त्यानंतर राज्यात  यासाठी २.६० लाख अर्ज आले. त्यापैकी १.९७ लाख अर्ज मंजूर करण्यात आले. 

अनेक ठिकाणांहून अर्ज -राज्याने आतापर्यंत या अनुदानापोटी ९८२.२१ कोटी रुपये वितरित केले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने आता सर्व जिल्हाधिकारी व आयुक्तांना हे अनुदान त्वरित परत करण्याची खात्री करण्यास सांगितले आहे. 

पुण्यात ३१३ अर्जदार -राज्यात अनेकांनी मृत व्यक्ती आपले नातेवाईक दाखवून अनुदान लाटण्याचा प्रयत्न केला आहे. ही संख्या १००३ इतकी आहे. दोनदा अनुदान लाटलेल्यांमध्ये पुणे जिल्ह्यात असे ३१३ अर्जदार आहेत. या सर्व अर्जांची छाननी सुरू आहे. 

ज्यांनी दावे केले होते त्यांचे बँक तपशील आहेत. अशांना वैयक्तिक कळविले आहे. अनुदान परत करण्यास सांगितले आहे. तसे न केल्यास ते वसूल केले जाईल; अन्यथा त्यांचे बँक खाते गोठविण्यात येईल.    - संजय धारूरकर, उपसचिव, मदत व पुनर्वसन विभाग 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याGovernmentसरकारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस