शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

सणसरला रास्ता रोको आंदोलन

By admin | Updated: May 8, 2017 02:09 IST

सणसर परिसरात नीरा डावा कालव्याचे आवर्तन लांबल्याने शेतीपिके अडचणीत आली आहेत. पाण्याचे आवर्तन सोडावे, या

लोकमत न्यूज नेटवर्कभवानीनगर : सणसर परिसरात नीरा डावा कालव्याचे आवर्तन लांबल्याने शेतीपिके अडचणीत आली आहेत. पाण्याचे आवर्तन सोडावे, या मागणीसाठी येथील शेतकरी आज रस्त्यावर उतरले. आवर्तन सोडावे, अखंडित वीजपुरवठा द्यावा या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आज रास्ता रोेको आंदोलन केले.सणसर परिसरातील भूजलपातळी खालावली आहे. त्यामुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणात दुर्भिक्ष्य जाणवत आहे. या परिसरातील वितरीका क्र. ३६ ,३९ ला गेल्या ६५ दिवसांपासून पाणी सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे शेतीपिके धोक्यात आली आहेत. पाण्याअभावी शेतातील पिके जळून जात आहेत. जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई झाल्याने नीरा डावा कालव्याच्या वितरिका क्रमांक ३६, ३९ ला लवकर पाणी सोडावे, अशी शेतकरी, ग्रामस्थांची मागणी आहे. सणसर व परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने या दोन्ही वितरिकांना पाणी सोडावे, त्यासाठी अखंडित वीजपुरवठा या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सणसर बंगला येथे पाटबंधारे प्रवेशद्वारासमारे आंदोलन करण्यात आले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, शेतकरी, ग्रामस्थांनी सहभाग घेतला. याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. छत्रपती कारखान्याचे संचालक रणजित निंबाळकर, प्रदीप निंबाळकर, सागर भोईटे, उपसरपंच अभयसिंह निंबाळकर, राजेंद्र निंबाळकर, विक्रमसिंह निंबाळकर, वसंत जगताप, आबासाहेब निंबाळकर, यजुवेंद्रसिंह निंबाळकर, शरद कांबळे, सचिन सपकळ, अक्षय निंबाळकर, किरण गायकवाड, अमोल भोईटे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.