शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
2
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
4
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
5
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
6
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
7
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
8
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
9
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
11
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
12
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
13
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
14
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
15
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
16
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
17
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
18
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
19
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
20
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान

सणसरला रास्ता रोको आंदोलन

By admin | Updated: May 8, 2017 02:09 IST

सणसर परिसरात नीरा डावा कालव्याचे आवर्तन लांबल्याने शेतीपिके अडचणीत आली आहेत. पाण्याचे आवर्तन सोडावे, या

लोकमत न्यूज नेटवर्कभवानीनगर : सणसर परिसरात नीरा डावा कालव्याचे आवर्तन लांबल्याने शेतीपिके अडचणीत आली आहेत. पाण्याचे आवर्तन सोडावे, या मागणीसाठी येथील शेतकरी आज रस्त्यावर उतरले. आवर्तन सोडावे, अखंडित वीजपुरवठा द्यावा या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आज रास्ता रोेको आंदोलन केले.सणसर परिसरातील भूजलपातळी खालावली आहे. त्यामुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणात दुर्भिक्ष्य जाणवत आहे. या परिसरातील वितरीका क्र. ३६ ,३९ ला गेल्या ६५ दिवसांपासून पाणी सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे शेतीपिके धोक्यात आली आहेत. पाण्याअभावी शेतातील पिके जळून जात आहेत. जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई झाल्याने नीरा डावा कालव्याच्या वितरिका क्रमांक ३६, ३९ ला लवकर पाणी सोडावे, अशी शेतकरी, ग्रामस्थांची मागणी आहे. सणसर व परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने या दोन्ही वितरिकांना पाणी सोडावे, त्यासाठी अखंडित वीजपुरवठा या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सणसर बंगला येथे पाटबंधारे प्रवेशद्वारासमारे आंदोलन करण्यात आले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, शेतकरी, ग्रामस्थांनी सहभाग घेतला. याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. छत्रपती कारखान्याचे संचालक रणजित निंबाळकर, प्रदीप निंबाळकर, सागर भोईटे, उपसरपंच अभयसिंह निंबाळकर, राजेंद्र निंबाळकर, विक्रमसिंह निंबाळकर, वसंत जगताप, आबासाहेब निंबाळकर, यजुवेंद्रसिंह निंबाळकर, शरद कांबळे, सचिन सपकळ, अक्षय निंबाळकर, किरण गायकवाड, अमोल भोईटे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.