शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

वालचंदनगरमध्ये स्वच्छता मोहिमेस सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:10 IST

वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील माजी उपसरपंच हर्षवर्धन गायकवाड यांनी गावातील स्वच्छता मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. राज्यमंत्री दत्तात्रय ...

वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील माजी उपसरपंच हर्षवर्धन गायकवाड यांनी गावातील स्वच्छता मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हातात खराटा घेऊन या स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ केला. वालचंदनगरचे जुने वैभव पुन्हा निर्माण करण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात आल्या आहेत.

रविवारपासून (दि.७) या स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. या मोहिमेत परिसराची संपूर्ण स्वच्छता केली जाणार आहे. येथील माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य हर्षवर्धन गायकवाड मित्र मंडळाच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जात आहे. वालचंदनगर परिसराचा गेल्या २० वर्षांपूर्वी मोठा नावलौकिक होता. मात्र तद्नंतर आलेल्या औद्योगिक मंदीमध्ये येथील अनेक नागरिक स्थलांतरित झाले. त्यामुळे हळूहळू येथील मूलभूत सुविधाही कमी होऊ लागल्या होत्या. त्यामुळे परिसरातील स्वच्छतेकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे गायकवाड यांनी स्वत: पुढाकार घेऊन स्वखचार्तून परिसरातील स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी अतुल तेरखडकर, डॉ. विकास शहा,अंबादास शेळके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

चौकट

सध्या या मोहिमेस सुरुवात झाली आहे. गावातील युवक रस्त्यांच्या बाजूचा कचरा गोळा करत आहेत. तर जेसीबीच्या साह्याने स्वच्छता केली जात आहे.

कोट

स्वच्छतेला अनन्य साधारण महत्व असून गावचा परिसर स्वच्छ असल्यास गावाचा नावलौकिक मोठा होतो. स्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या कमी होण्यास मदत होते. युवकांनी सुरु केलेला उपक्रम स्तुत्य असून इतरांनीही या मोहिमेत सामील होण्याची गरज आहे.

-दत्तात्रय भरणे, दरम्यान यावेळी बोलताना राज्यमंत्री.

---------------------

-------------------------