शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
2
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
3
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
4
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
5
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
6
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
7
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
8
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
13
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
14
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
15
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
16
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
17
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
18
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
20
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!

‘संग्राम’च्या कर्मचा:यांना मिळेना मोबदला

By admin | Updated: November 22, 2014 23:37 IST

पंचायतराज संस्थांकडून मिळत नसल्यामुळे ‘संग्राम’चे कर्मचारी प्रचंड नाराज असून, ते वारंवार शासनाकडे योग्य व नियमित वेतन मोबदला द्यावा, अशी मागणी करीत आहेत.

जेजुरी : शासनाने महा ऑनलाईनमार्फत उपलब्ध करून दिलेल्या कर्मचा:यांना महा ऑनलाईन सेवेपोटीचा  मोबदला पंचायतराज संस्थांकडून मिळत नसल्यामुळे ‘संग्राम’चे कर्मचारी प्रचंड नाराज असून, ते वारंवार शासनाकडे योग्य व नियमित वेतन मोबदला द्यावा, अशी मागणी करीत आहेत. 
पंचायतराज संस्थांचे बळकटीकरण करून त्यांच्या कारभारात सुसूत्रता व पारदर्शकता आणण्याच्या हेतूने केंद्र शासनाच्या पंचायतराज मंत्रलयामार्फत ‘ई-पंचायत’ हा प्रकल्प देशातील सर्वच राज्यांत राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाने सन 2क्11मध्ये ग्राम विकास विभागांतर्गत या प्रकल्पाची अंमलबजावणी संग्राम (संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र) या नावाने केली आहे. प्रकल्प यशस्वी करण्यासाठी महा ऑनलाईन (महाराष्ट्र शासन व टाटा कन्सल्टन्सी सव्र्हिसेस यांची सहभागीदार कंपनी) या शासन नियुक्त कंपनीमार्फत काम करण्यात येत आहे. 
शासनाकडून महा ऑनलाईनमार्फत उपलब्ध करून देण्यात आलेले मनुष्यबळ आणि त्यांना सेवेपोटी पंचायतराज संस्थांनी मनुष्यबळाचा मोबदला कशा प्रकारे द्यावा, याचेही विवरण प्रत्येक संस्थेला दिलेले आहे. 
मात्र, महाऑनलाईन हे निर्देश पाळत नसल्याने संगणक परिचालकांत प्रचंड नाराजी आहे. आमच्याकडून या संस्था वेठबिगारासारखे काम करून घेत आहेत; मात्र मोबदला देताना मात्र दुर्लक्ष करीत आहेत. पुरंदर तालुक्यात सुमारे 9क् ग्रामपंचायतींमध्ये एकूण 8क् परिचालक आहेत. त्यांना गेल्या तीन वर्षात कधीही वेळेवर वेतन मोबदला मिळालेला नाही. जो मोबदला देण्यात येतो, तो शासनाच्या निर्देशानुसार दिला जात नाही. आम्हाला दिला जाणारा मोबदला शासनाच्या 13व्या वित्त आयोग अनुदानातून यंत्रणा राबविणा:या टाटा कन्सल्टन्सी सव्र्हिसेस या कंपनीला संपूर्ण मोबदला रक्कम व सेवा कर देते.  मात्र, कंपनीकडून हा योग्य मोबदला देत नसल्याचा आरोप परिचालक करतात. या संदर्भात पुरंदर पंचायत समिती स्तरावरील संग्राम कक्ष विभागाशी संपर्क साधला असता, सन 2क्11पासून पुरंदरमध्ये संग्राम योजनेला सुरुवात झाली. कंपनीने परिचालकांना नियुक्त करतानाच पदवीधर परिचालकाला दरमहा 4 हजार आणि पदवीधर नसणा:या परिचालकाला 3,8क्क् दरमहा वेतन ठरवून दिलेले आहे. शासनाकडून मिळणा:या दरमहा 8 हजार रुपये मोबदल्यातील निम्मी रक्कम संगणक दुरुस्ती, स्टेशनरी साहित्य यांसाठी द्यावी लागेल, असे लेखी करार करून घेतलेले आहेत. 
शिवाय, कंपनीने आता नव्याने परिचालकांना टार्गेट बेसवर मोबदला देण्याचा निर्णय घेतलेला आहे. ठरवून दिलेला मोबदला मिळविण्यासाठी प्रतेक परिचालकाच्या दरमहा संगणकावर कमीत कमी 45क् एंट्री झाल्या पाहिजेत. प्रत्येक एंट्रीनुसार मोबदला ठरवण्यात आला आहे, अशी माहीती मिळाली. मात्र, तालुका समन्वयक उदय पोमन यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
 
लाटला जातोय मोबदला
4 शासनाकडून मिळणारा हक्काचा निम्मा मोबदला कंपनीच लाटत आहे; शिवाय सेवाकरही कंपनी घेत असल्याची माहीती मिळते. शासनाने अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी ही योजना राबवलेली आहे. ती जनमानसात अत्यंत लोकप्रियही होत आहे; मात्र योजनेत प्रत्यक्ष काम करणारे कर्मचारी प्रचंड नाराज आहेत.