शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

‘संग्राम’च्या कर्मचा:यांना मिळेना मोबदला

By admin | Updated: November 22, 2014 23:37 IST

पंचायतराज संस्थांकडून मिळत नसल्यामुळे ‘संग्राम’चे कर्मचारी प्रचंड नाराज असून, ते वारंवार शासनाकडे योग्य व नियमित वेतन मोबदला द्यावा, अशी मागणी करीत आहेत.

जेजुरी : शासनाने महा ऑनलाईनमार्फत उपलब्ध करून दिलेल्या कर्मचा:यांना महा ऑनलाईन सेवेपोटीचा  मोबदला पंचायतराज संस्थांकडून मिळत नसल्यामुळे ‘संग्राम’चे कर्मचारी प्रचंड नाराज असून, ते वारंवार शासनाकडे योग्य व नियमित वेतन मोबदला द्यावा, अशी मागणी करीत आहेत. 
पंचायतराज संस्थांचे बळकटीकरण करून त्यांच्या कारभारात सुसूत्रता व पारदर्शकता आणण्याच्या हेतूने केंद्र शासनाच्या पंचायतराज मंत्रलयामार्फत ‘ई-पंचायत’ हा प्रकल्प देशातील सर्वच राज्यांत राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाने सन 2क्11मध्ये ग्राम विकास विभागांतर्गत या प्रकल्पाची अंमलबजावणी संग्राम (संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र) या नावाने केली आहे. प्रकल्प यशस्वी करण्यासाठी महा ऑनलाईन (महाराष्ट्र शासन व टाटा कन्सल्टन्सी सव्र्हिसेस यांची सहभागीदार कंपनी) या शासन नियुक्त कंपनीमार्फत काम करण्यात येत आहे. 
शासनाकडून महा ऑनलाईनमार्फत उपलब्ध करून देण्यात आलेले मनुष्यबळ आणि त्यांना सेवेपोटी पंचायतराज संस्थांनी मनुष्यबळाचा मोबदला कशा प्रकारे द्यावा, याचेही विवरण प्रत्येक संस्थेला दिलेले आहे. 
मात्र, महाऑनलाईन हे निर्देश पाळत नसल्याने संगणक परिचालकांत प्रचंड नाराजी आहे. आमच्याकडून या संस्था वेठबिगारासारखे काम करून घेत आहेत; मात्र मोबदला देताना मात्र दुर्लक्ष करीत आहेत. पुरंदर तालुक्यात सुमारे 9क् ग्रामपंचायतींमध्ये एकूण 8क् परिचालक आहेत. त्यांना गेल्या तीन वर्षात कधीही वेळेवर वेतन मोबदला मिळालेला नाही. जो मोबदला देण्यात येतो, तो शासनाच्या निर्देशानुसार दिला जात नाही. आम्हाला दिला जाणारा मोबदला शासनाच्या 13व्या वित्त आयोग अनुदानातून यंत्रणा राबविणा:या टाटा कन्सल्टन्सी सव्र्हिसेस या कंपनीला संपूर्ण मोबदला रक्कम व सेवा कर देते.  मात्र, कंपनीकडून हा योग्य मोबदला देत नसल्याचा आरोप परिचालक करतात. या संदर्भात पुरंदर पंचायत समिती स्तरावरील संग्राम कक्ष विभागाशी संपर्क साधला असता, सन 2क्11पासून पुरंदरमध्ये संग्राम योजनेला सुरुवात झाली. कंपनीने परिचालकांना नियुक्त करतानाच पदवीधर परिचालकाला दरमहा 4 हजार आणि पदवीधर नसणा:या परिचालकाला 3,8क्क् दरमहा वेतन ठरवून दिलेले आहे. शासनाकडून मिळणा:या दरमहा 8 हजार रुपये मोबदल्यातील निम्मी रक्कम संगणक दुरुस्ती, स्टेशनरी साहित्य यांसाठी द्यावी लागेल, असे लेखी करार करून घेतलेले आहेत. 
शिवाय, कंपनीने आता नव्याने परिचालकांना टार्गेट बेसवर मोबदला देण्याचा निर्णय घेतलेला आहे. ठरवून दिलेला मोबदला मिळविण्यासाठी प्रतेक परिचालकाच्या दरमहा संगणकावर कमीत कमी 45क् एंट्री झाल्या पाहिजेत. प्रत्येक एंट्रीनुसार मोबदला ठरवण्यात आला आहे, अशी माहीती मिळाली. मात्र, तालुका समन्वयक उदय पोमन यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
 
लाटला जातोय मोबदला
4 शासनाकडून मिळणारा हक्काचा निम्मा मोबदला कंपनीच लाटत आहे; शिवाय सेवाकरही कंपनी घेत असल्याची माहीती मिळते. शासनाने अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी ही योजना राबवलेली आहे. ती जनमानसात अत्यंत लोकप्रियही होत आहे; मात्र योजनेत प्रत्यक्ष काम करणारे कर्मचारी प्रचंड नाराज आहेत.