शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

सैनिकांच्या अतुलनीय धाडसासाठी सॅल्यूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे:- प्रत्येक जवान हा मायभूमीच्या संरक्षणासाठी समर्पित भावनेने जीवाची बाजी लावून सीमांचे संरक्षण करीत असतो. आर्मी, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे:- प्रत्येक जवान हा मायभूमीच्या संरक्षणासाठी समर्पित भावनेने जीवाची बाजी लावून सीमांचे संरक्षण करीत असतो. आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स या तिन्ही दलांना अतिशय जवळून पाहण्याची संधी मिळाली. आपल्या सीमा जवळून पाहता आल्या. सैनिकांच्या अतुलनीय धाडसासाठी त्यांना सॅल्यूट करावेसे वाटते अशी भावना माजी संरक्षण राज्य मंत्री सुभाष भामरे यांनी व्यक्त केली.

कारगिल विजय दिवसा निमित्त (दि.26) आणि गुरु तेग बहादूर यांच्या 400 व्या प्रकाशपर्वा निमित्त सरहद संस्था आणि लडाख पोलीस यांच्या वतीने कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या निमित्ताने कारगिल सद्भावना दौडचे आयोजन करण्यात आले होते. या दौडचे उद्घाटन भामरे यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आले. तसेच नॅशनल वॉर मेमोरियल येथे हुताम्यांना सुभाष भामरे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. शनिवार वाडा येथेून प्रांरभ झालेल्या या दौडची घोरपडी येथील सदर्न कमांड नॅशनल वॉर मेमोरियल येथे समाप्ती झाली.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, भाजपचे पुणे शहर संघटन सरचिटणीस आणि कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे समन्वयक राजेश पांडे, कोहिनूर उद्योग समुहाचे प्रमुख आणि तेग बहादूर यांच्या 400 व्या प्रकाश पर्व समितीचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, तेग बहादूर 400 वे प्रकाश पर्व समितीचे आयोजक संतसिंग मोखा, समितीचे कार्यकारी अध्यक्ष चरणजित सिंग सहानी,समितीचे कार्यकारी अध्यक्ष सुरेंद्र वाधवा, मॅरेथॉनचे मुख्य संयोजक अरविंद बिजवे, समितीचे सदस्य अमर छाबडा, नरिंदर पाल सिंग बक्षी, सुरिंंदर सिंग धुपर, दलजित सिंग रँक, अर्हम फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. शैलेश पगारीया, युवराज शहा उपस्थित होते.

----------------------