शहरं
Join us  
Trending Stories
1
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
2
सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले...
3
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
4
Hyundai Cars Price Hike: ह्युंदाई क्रेटा, व्हेन्यू, एक्स्टर... आजपासून ह्युंदाईच्या कार्स महागल्या, किती खिसा रिकामा करावा लागणार?
5
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
6
मुंबईत रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा : आठवले
7
९८ लाख कोटींच्या साम्राज्याचा सम्राट निवृत्त! वॉरेन बफे यांचा कंपनीतून ९५ व्या वर्षी राजीनामा
8
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
9
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
10
आजपासून काय-काय बदलणार? एलपीजी, सीएनजी स्वस्त? कार महागणार, पीएफच्या नियमांतही मोठे बदल होणार अन् बरंच काही...!
11
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
12
टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत
13
अल्प बचत योजनांचे व्याजदर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’च
14
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
15
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
16
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
17
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
18
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
19
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
20
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
Daily Top 2Weekly Top 5

नागफणी पॉइंटवरून हुतात्मा राजगुरूंना वंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:13 IST

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात देशासाठी हसत हसत फासावर जाऊन हौतात्म्य पत्करलेल्या वीर राजगुरूंचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान खूप मोठे होते. अशा ...

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात देशासाठी हसत हसत फासावर जाऊन हौतात्म्य पत्करलेल्या वीर राजगुरूंचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान खूप मोठे होते. अशा या थोर क्रांतिकारकांची जयंती मोठ्या उत्साहात गिर्यारोहकांनी अनोख्या पद्धतीने साजरी केली. भोरगिरी भीमाशंकर नागफणी पॉइंट ते पुन्हा भोरगिरी या तब्बल २१ किलोमीटर मोहिमेची सुरुवात कोटेश्वर मंदिर (भोरगिरी, ता. खेड), येथून झाली. शारीरिक आणि मानसिक कसोटी पाहणारा खड्या चढाईचा मार्ग, संततधार पाऊस, धुक्यात हरवलेला परिसर, निसरडी व चिखलमय पाऊलवाट, शेवाळलेले खडक, ओले कातळकडे अशी अनेक आव्हाने या मोहिमेत होती. अखेर सर्व आव्हानांना सामोरे जात सागर टावरे, शुभम चव्हाण, मनोज रौंधळ, मयूर गिधे, आकाश मुसुंडे, गणेश जाधव, ओंकार बारवेकर, ओंकार रौंधळ, मारुती राजगोळकर या गिर्यारोहकांनी अभिमानाने तिरंगा फडकावित हुतात्मा राजगुरूंना वंदन करीत देशभक्तीच्या भावनेने मोठ्या उत्साहात अनोख्या पद्धतीने हुतात्मा राजगुरू जयंती साजरी केली.

शिवाजी महाराजांच्या धैर्याला स्मरण करण्यासाठी स्वराज्याचे पायदळ प्रमुख सरदार पिलाजी गोळे यांचे १४वे वंशज मारुती आबा गोळे यांच्या नेतृत्वाखाली शिवप्रेमी मावळे आग्रा ते राजगड हे १३०० किलोमीटरचे अंतर पायी धावत १३ दिवसांत पूर्ण करीत आहेत. सध्याच्या करोना महामारीतील निराशाजनक वातावरणात राज्याने, देशाने प्रगतीची एक गरुडझेप घ्यावी हाच या गरुडझेप मोहिमेचा उद्देश असल्याचे सांगितले.