शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

सह्याद्रीचा वाघ वाचवा रॅलीला प्रतिसाद

By admin | Updated: December 29, 2014 00:42 IST

‘सह्याद्रीचा वाघ वाचवा’ या मुंबई ते सातारा दरम्यान काढलेल्या दुचाकी रॅलीत भोर शहरातील तरुणांनी सहभागी होऊन, उत्सफुर्त प्रतिसाद देत या मोहिमेला शुभेच्छा दिल्या.

भोर : ‘सह्याद्रीचा वाघ वाचवा’ या मुंबई ते सातारा दरम्यान काढलेल्या दुचाकी रॅलीत भोर शहरातील तरुणांनी सहभागी होऊन, उत्सफुर्त प्रतिसाद देत या मोहिमेला शुभेच्छा दिल्या. मगिल सात वर्षांपासुन संस्थेच्या वतीने हा उपक्रम राबवला जातो.सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधील वाघांचे संरक्षण व संर्वधन करण्यासाठी मुंबईतील व्याघ्र संर्वधन संर्वधन व संशोधन केंद्र व डेक्कन अ‍ॅडव्हेंचर या संस्थेतर्फे ‘वाघ वाचवा मोहिमेचे आयोजन करण्यात आले होत. या रॅलीचे भोर शहरात आमदार संग्राम थोपटे यांनी स्वागत केले. यावेळी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजकुमार शेटे, व्याघ्र संर्वधन व संशोधन केंद्राचे अध्यक्ष जगदीश केळकर श्रीधर निगडे, डेक्कन अ‍ॅडव्हेंचरचे अध्यक्ष प्रसाद हिरे, प्राचार्य बी के बैरागी,सुनिल खंगल व तरुण उपस्थित होते.मुंबई ते सातारा दरम्यान आयोजीत या रॅलीत संस्थेचे १०० तरुण, ५० तरुणी, ६० दुचाकी व ८ मोटारी एक बस, एक रुग्णवहिका सहभागी आहे. मुंबईहुन निघालेली ही, रॅली वाई, पाचगणी, महाबळेश्वर, कास नंतर सातारा शहरात जाणार आहे. दरम्यान काल सकाळी ११ वा भोर येथील महाड नाक्यावर माजी मंत्री अनंतराव थोपटे यांनी रॅलीस झेंडा दाखवुन पुढील प्रवासाला शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना आमदार संग्राम थोपटे म्हणाले, दिवसेंदिवस वाघांची संख्या कमी होत चालली आहे. ही चिंतेची बाब आहे . त्या दुष्टीनेच व्याघ्र संर्वधन व संशेधन संस्थेच्या वतीने वाघ वाचवा मोहिमेचे आयोजन मगिल सात वर्षा पासुन केले जात आहे, ही कौतुकास्पद बाब आहे . (वार्ताहर)