शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
4
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
5
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
6
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
7
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
8
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
9
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
10
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
11
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
12
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
13
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
14
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
15
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
16
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
17
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
18
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
19
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
20
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर

साहित्य संमेलने साहित्यिकांची जीवनवाहिनी

By admin | Updated: March 16, 2017 01:59 IST

साहित्यिक, कलाकार हा समाजातील गुणदोष दाखवीत असताना त्याला पाठबळाची आवश्यकता असते. साहित्यामधून समाजाला दिशा मिळते.

बारामती : साहित्यिक, कलाकार हा समाजातील गुणदोष दाखवीत असताना त्याला पाठबळाची आवश्यकता असते. साहित्यामधून समाजाला दिशा मिळते. तसेच दर्जेदार साहित्य निर्माण करणाऱ्या साहित्यिकांसाठी साहित्य संमेलने जीवनवाहिनीप्रमाणे असतात, असे मत अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी व्यक्त केले.बारामती येथे १२वे राज्यस्तरीय मराठी साहित्यिक व कलावंत संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. त्यापुढे म्हणाल्या, की साहित्याशिवाय जीवन अपूर्ण आहे. साहित्यामुळे संस्कृती कळते. सर्व जगात मराठी साहित्याचा गौरव होत असताना पाश्चिमात्य संस्कृती, साहित्याचा होत असलेला अतिरेक थांबला पाहिजे. साहित्यिकांना राजाश्रय मिळाला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. मराठी साहित्य हे आदर्शवादी व गौरवास्पद आहे. त्याचा आदर्श प्रत्येक साहित्यकाने घेण्याचे आवाहन आमदार रामहरी रूपनवर यांनी केले.साहित्य संमेलने ही काळाची गरज असून साहित्यिक, कलावंत यांना ऊर्जा देण्यासाठीच गेल्या सहा वर्षांपासून हा लढा चालू आहे. शासन मदत करो अथवा न करो; परंतु साहित्यिकांना संमेलनाच्या माध्यमातून मदत करणार असल्याचे प्रास्ताविकामध्ये अध्यक्ष बी. डी. गायकवाड यांनी सांगितले. या प्रसंगी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विविध पुरस्कारांनी १० व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. अनिल सातव यांनी आभार मानले.या वेळी आमदार अ‍ॅड. रामहरी रूपनवर, किशोर शहा, नेहा शहा, संमेलनाध्यक्ष प्रा. तुकाराम पाटील, कविसंमेलनाचे अध्यक्ष लोककवी मदन देगावकर, स्वागताध्यक्षा नीता बारवकर, रानकवी जगदीप व बी. डी. गायकवाड, अनिल सातव, सचिव राधिका अनपट, नाजनील शेख, उमेश शिंदे, प्रदीप कोथमिरे यांच्यासह अनेक कलावंत उपस्थित होते.