शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना

By admin | Updated: May 12, 2017 05:06 IST

अनेक ठिकाणी महिला मोठ्या पदावर नोकरी करतात. नयना पुजारी खटल्यातील योग्य निकालामुळे या नोकरी करीत स्वाभिमानी

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : अनेक ठिकाणी महिला मोठ्या पदावर नोकरी करतात. नयना पुजारी खटल्यातील योग्य निकालामुळे या नोकरी करीत स्वाभिमानी आयुष्य जगणाऱ्या महिलांना सुरक्षित वाटेल, असा विश्वास ज्येष्ठ विधिज्ञ हर्षद निंबाळकर यांनी व्यक्त केला.नयना पुजारी सामुहिक बलात्कार आणि निर्घुण खून खटल्यातील विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांचा शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळातील महिलांतर्फे विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. दीपा ससाणे, वंदना मोहिते, नयना नाईक, विद्या मोहिते, नलिनी जाधव, मेधा पोटेकर, निशा करपे, रुपाली मेहता, मंगला गोलांडे, शकुंतला मेंडके यांसह महिला या वेळी उपस्थित होत्या. पोलीस निरीक्षक सतिश गोवेकर यांचा कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये जाऊन मंडळातर्फे सन्मान करण्यात आला.अ‍ॅड. निंबाळकर म्हणाले, ‘‘नयना पुजारी यांची केस अतिशय संवेदनशील आणि महत्त्वाची होती. केस जेव्हा हातात आली, त्यावेळी आरोपींना शिक्षा होईल का, अशी शंका होती. या केसमध्ये बऱ्याच कमतरता होत्या. बऱ्याच परिश्रमानंतर योग्य न्याय मिळू शकला. पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांचे सहाय्य आणि पोलीस दलाच्या सहाय्याने केस जिंकण्याचा आत्मविश्वास मिळाला. या केसचा निकाल लागण्यासाठी उशीर झाला, परंतु योग्य न्याय मिळाल्याचे समाधान आहे, असेही त्यांनी सांगितले.