शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

लस आणण्याची घाई अयोग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:10 IST

डॉ. अविनाश भोंडवे : परभन्ना फाउंडेशनतर्फे कृतज्ञता पुरस्कार पुणे : कोरोना लसीबद्दल केंद्र सरकारकडून सकारात्मक स्थिती निर्माण करण्यात येत ...

डॉ. अविनाश भोंडवे : परभन्ना फाउंडेशनतर्फे कृतज्ञता पुरस्कार

पुणे : कोरोना लसीबद्दल केंद्र सरकारकडून सकारात्मक स्थिती निर्माण करण्यात येत असली तरी प्रत्यक्षात लस येण्यासाठी दोन-तीन महिन्याचा कालावधी आवश्यक आहे. लस उशिरा आली तरी चालेल पण ती सुरक्षित असायला हवी. लस आणण्यात होत असलेली घाई अयोग्य आहे, असे प्रतिपादन इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्याचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी केले.

कोरोना काळात सेवाकार्य करणाऱ्या सेवाव्रतींना परभन्ना फाउंडेशनच्या वतीने कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नवी पेठेतील पत्रकार भवनच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमास ‘वनराई’चे अध्यक्ष रवींद्र धारिया, परभन्ना फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. गणेश चप्पलवार, वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया, ज्येष्ठ संपादक अरुण खोरे यावेळी उपस्थित होते.

डॉ. अजय दुधाने, औंध जिल्हा रुग्णालयातील डॉ. सचिन चप्पलवार, सागर आव्हाड, सचिन सुंबे, सुमित आंबेकर, शेख अस्लम, नरहरी कोलगाने, प्रियांका चौधरी, अमोल काळे, प्रमिला लोहकरे, क्रांतीकुमार पाटील, सामाजिक कार्यकर्ते आनंद जाधव, ऍड. वाजेद खान आदींचा यावेळी सन्मान करण्यात आला.

डॉ. भोंडवे म्हणाले, “सामूहिक प्रतिकारशक्ती तयार होण्यासाठी १३० कोटी लोकसंख्येपैकी किमान ९१ कोटी लोकांना लस देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी मोठा कालावधी लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्क वापरणे, हात धुणे यावर भर देणे गरजेचे आहे.” गणेश चप्पलवार यांनी प्रास्ताविक केले. अभिषेक अवचार यांनी सूत्रसंचालन केले. विजय गायकवाड यांनी आभार मानले

----------------------------