शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

रुद्रगंगा खळाळली

By admin | Updated: August 7, 2014 23:21 IST

बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुरामारास रुद्रगंगा नदीचे पाणी परिंचे शिवारात पोहोचले. पाणी येताच सारा गाव नदीकाठावर जमला.

नारायणपूर : बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुरामारास रुद्रगंगा नदीचे पाणी परिंचे शिवारात पोहोचले. पाणी येताच सारा गाव नदीकाठावर जमला. एक एक बंधारा भरल्याबरोबर ग्रामस्थ ‘नाथ साहेबांचे चांगभलं’ असा गजर करू लागले. पाणी पुढे पुढे सरकत असताना ग्रामस्थही नदीकाठावरून पाण्याबरोबर पुढे पुढे सरकत होते. परिंचे परिसरातील पाच बंधारे भरून पाणी पाच वाजता गावच्या शिवारातून पुढे गेले. पिण्याच्या व शेतीच्या पाण्याची काळजी मिटली,  असे ग्रामस्थांनी मोठय़ा समाधानाने सांगितले.
पुरंदर किल्ल्याच्या परिसरात पडणा:या संततधार पावसामुळे परिंचे परिसरातून वाहणारी रुद्रगंगा नदी खळाळली. रुद्रगंगा विकास मंडळाच्या माध्यमातून परिंचे ग्रामस्थांनी रुद्रगंगा नदीपात्नात केलेल्या जलसंधारणाच्या कामामुळे बंधा:यातून पंचवीस कोटी लिटरपेक्षाही जास्त पाणीसाठा झाला आहे. यामुळे परिंचे परिसरातील शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला असल्याची माहिती रुद्रगंगा विकास मंडळाच्या सदस्यांनी दिली.
ग्रामस्थांनी उभारलेल्या बंधा:यातील पाण्याचे जलपूजन भय्यूमहाराज यांच्या परिवाराचे पुणो जिल्हा अध्यक्ष गणपत दगडे यांच्या हस्ते व पुरंदरचे तहसीलदार संजय दगडे यांच्या उपस्थितीत पार पडले. या वेळी वीर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष बाळासाहेब धुमाळ, विश्वस्थ मंगेश धुमाळ, सुरेश सोनटक्के, सरपंच गणोश दुधाळ, उपसरपंच मनीषा जाधव, पी. एस. जाधव, प्रा. संभाजी नवले, ग्रामपंचायत सदस्य रुद्रगंगा विकास मंडळाचे सदस्य, ग्रामस्थ, महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या. परिंचे गावातील तरुणांनी एकत्न येऊन रुद्रगंगा विकास मंडळाची स्थापना केली आहे. या मंडळाच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षापासून रुद्रगंगा नदीपात्नातील वाळूमिश्रित गाळ काढणो पात्नाचे खोलीकरण करणो, सरळीकरण करणो, शिवकालीन बंधा:यांची उंची वाढविणो दिवंगत सहकारी दिलीप जाधव यांच्या स्मरणार्थ बंधारा उभारणो, अशी कामे केली आहेत. ग्रामस्थांनी व देणगीदारांनी दिलेल्या वीस लाख रुपयांच्या देणगीतून परिंचे परिसरात बंधा:यातून पंचवीस कोटी लिटर पाणी साठा झाला असल्याची माहिती रुद्रगंगा विकास मंडळाचे सदस्य अभियंते अप्पासाहेब घाडगे यांनी दिली.
  गुरुवारी सकाळी दहा वाजता जलपूजनाचा कार्यक्रम पार पडला. या वेळी समीर जाधव, गणपत दगडे यांनी मनोगत व्यक्त केले. पी. एस. जाधव यांनी  प्रास्ताविक  केले.  प्रा. गीतांजली जाधव यांनी सूत्नसंचालन केले  (वार्ताहर)
 
या वेळी बोलताना तहसीलदार संजय पाटील यांनी ग्रामस्थांच्या एकीचे कौतुक केले. जनशक्ती एकत्न आल्यावर जलशक्ती निर्माण करता येते, हा आदर्श परिंचे ग्रामस्थांनी पाणीटंचाई असलेल्या गावांना घालून दिला आहे, असेही पाटील या वेळी म्हणाले.