शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

रुद्रगंगा खळाळली

By admin | Updated: August 7, 2014 23:21 IST

बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुरामारास रुद्रगंगा नदीचे पाणी परिंचे शिवारात पोहोचले. पाणी येताच सारा गाव नदीकाठावर जमला.

नारायणपूर : बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुरामारास रुद्रगंगा नदीचे पाणी परिंचे शिवारात पोहोचले. पाणी येताच सारा गाव नदीकाठावर जमला. एक एक बंधारा भरल्याबरोबर ग्रामस्थ ‘नाथ साहेबांचे चांगभलं’ असा गजर करू लागले. पाणी पुढे पुढे सरकत असताना ग्रामस्थही नदीकाठावरून पाण्याबरोबर पुढे पुढे सरकत होते. परिंचे परिसरातील पाच बंधारे भरून पाणी पाच वाजता गावच्या शिवारातून पुढे गेले. पिण्याच्या व शेतीच्या पाण्याची काळजी मिटली,  असे ग्रामस्थांनी मोठय़ा समाधानाने सांगितले.
पुरंदर किल्ल्याच्या परिसरात पडणा:या संततधार पावसामुळे परिंचे परिसरातून वाहणारी रुद्रगंगा नदी खळाळली. रुद्रगंगा विकास मंडळाच्या माध्यमातून परिंचे ग्रामस्थांनी रुद्रगंगा नदीपात्नात केलेल्या जलसंधारणाच्या कामामुळे बंधा:यातून पंचवीस कोटी लिटरपेक्षाही जास्त पाणीसाठा झाला आहे. यामुळे परिंचे परिसरातील शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला असल्याची माहिती रुद्रगंगा विकास मंडळाच्या सदस्यांनी दिली.
ग्रामस्थांनी उभारलेल्या बंधा:यातील पाण्याचे जलपूजन भय्यूमहाराज यांच्या परिवाराचे पुणो जिल्हा अध्यक्ष गणपत दगडे यांच्या हस्ते व पुरंदरचे तहसीलदार संजय दगडे यांच्या उपस्थितीत पार पडले. या वेळी वीर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष बाळासाहेब धुमाळ, विश्वस्थ मंगेश धुमाळ, सुरेश सोनटक्के, सरपंच गणोश दुधाळ, उपसरपंच मनीषा जाधव, पी. एस. जाधव, प्रा. संभाजी नवले, ग्रामपंचायत सदस्य रुद्रगंगा विकास मंडळाचे सदस्य, ग्रामस्थ, महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या. परिंचे गावातील तरुणांनी एकत्न येऊन रुद्रगंगा विकास मंडळाची स्थापना केली आहे. या मंडळाच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षापासून रुद्रगंगा नदीपात्नातील वाळूमिश्रित गाळ काढणो पात्नाचे खोलीकरण करणो, सरळीकरण करणो, शिवकालीन बंधा:यांची उंची वाढविणो दिवंगत सहकारी दिलीप जाधव यांच्या स्मरणार्थ बंधारा उभारणो, अशी कामे केली आहेत. ग्रामस्थांनी व देणगीदारांनी दिलेल्या वीस लाख रुपयांच्या देणगीतून परिंचे परिसरात बंधा:यातून पंचवीस कोटी लिटर पाणी साठा झाला असल्याची माहिती रुद्रगंगा विकास मंडळाचे सदस्य अभियंते अप्पासाहेब घाडगे यांनी दिली.
  गुरुवारी सकाळी दहा वाजता जलपूजनाचा कार्यक्रम पार पडला. या वेळी समीर जाधव, गणपत दगडे यांनी मनोगत व्यक्त केले. पी. एस. जाधव यांनी  प्रास्ताविक  केले.  प्रा. गीतांजली जाधव यांनी सूत्नसंचालन केले  (वार्ताहर)
 
या वेळी बोलताना तहसीलदार संजय पाटील यांनी ग्रामस्थांच्या एकीचे कौतुक केले. जनशक्ती एकत्न आल्यावर जलशक्ती निर्माण करता येते, हा आदर्श परिंचे ग्रामस्थांनी पाणीटंचाई असलेल्या गावांना घालून दिला आहे, असेही पाटील या वेळी म्हणाले.