शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

रुद्रगंगा खळाळली

By admin | Updated: August 7, 2014 23:21 IST

बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुरामारास रुद्रगंगा नदीचे पाणी परिंचे शिवारात पोहोचले. पाणी येताच सारा गाव नदीकाठावर जमला.

नारायणपूर : बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुरामारास रुद्रगंगा नदीचे पाणी परिंचे शिवारात पोहोचले. पाणी येताच सारा गाव नदीकाठावर जमला. एक एक बंधारा भरल्याबरोबर ग्रामस्थ ‘नाथ साहेबांचे चांगभलं’ असा गजर करू लागले. पाणी पुढे पुढे सरकत असताना ग्रामस्थही नदीकाठावरून पाण्याबरोबर पुढे पुढे सरकत होते. परिंचे परिसरातील पाच बंधारे भरून पाणी पाच वाजता गावच्या शिवारातून पुढे गेले. पिण्याच्या व शेतीच्या पाण्याची काळजी मिटली,  असे ग्रामस्थांनी मोठय़ा समाधानाने सांगितले.
पुरंदर किल्ल्याच्या परिसरात पडणा:या संततधार पावसामुळे परिंचे परिसरातून वाहणारी रुद्रगंगा नदी खळाळली. रुद्रगंगा विकास मंडळाच्या माध्यमातून परिंचे ग्रामस्थांनी रुद्रगंगा नदीपात्नात केलेल्या जलसंधारणाच्या कामामुळे बंधा:यातून पंचवीस कोटी लिटरपेक्षाही जास्त पाणीसाठा झाला आहे. यामुळे परिंचे परिसरातील शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला असल्याची माहिती रुद्रगंगा विकास मंडळाच्या सदस्यांनी दिली.
ग्रामस्थांनी उभारलेल्या बंधा:यातील पाण्याचे जलपूजन भय्यूमहाराज यांच्या परिवाराचे पुणो जिल्हा अध्यक्ष गणपत दगडे यांच्या हस्ते व पुरंदरचे तहसीलदार संजय दगडे यांच्या उपस्थितीत पार पडले. या वेळी वीर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष बाळासाहेब धुमाळ, विश्वस्थ मंगेश धुमाळ, सुरेश सोनटक्के, सरपंच गणोश दुधाळ, उपसरपंच मनीषा जाधव, पी. एस. जाधव, प्रा. संभाजी नवले, ग्रामपंचायत सदस्य रुद्रगंगा विकास मंडळाचे सदस्य, ग्रामस्थ, महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या. परिंचे गावातील तरुणांनी एकत्न येऊन रुद्रगंगा विकास मंडळाची स्थापना केली आहे. या मंडळाच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षापासून रुद्रगंगा नदीपात्नातील वाळूमिश्रित गाळ काढणो पात्नाचे खोलीकरण करणो, सरळीकरण करणो, शिवकालीन बंधा:यांची उंची वाढविणो दिवंगत सहकारी दिलीप जाधव यांच्या स्मरणार्थ बंधारा उभारणो, अशी कामे केली आहेत. ग्रामस्थांनी व देणगीदारांनी दिलेल्या वीस लाख रुपयांच्या देणगीतून परिंचे परिसरात बंधा:यातून पंचवीस कोटी लिटर पाणी साठा झाला असल्याची माहिती रुद्रगंगा विकास मंडळाचे सदस्य अभियंते अप्पासाहेब घाडगे यांनी दिली.
  गुरुवारी सकाळी दहा वाजता जलपूजनाचा कार्यक्रम पार पडला. या वेळी समीर जाधव, गणपत दगडे यांनी मनोगत व्यक्त केले. पी. एस. जाधव यांनी  प्रास्ताविक  केले.  प्रा. गीतांजली जाधव यांनी सूत्नसंचालन केले  (वार्ताहर)
 
या वेळी बोलताना तहसीलदार संजय पाटील यांनी ग्रामस्थांच्या एकीचे कौतुक केले. जनशक्ती एकत्न आल्यावर जलशक्ती निर्माण करता येते, हा आदर्श परिंचे ग्रामस्थांनी पाणीटंचाई असलेल्या गावांना घालून दिला आहे, असेही पाटील या वेळी म्हणाले.