शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

कुकडीतून मंगळवारपासून पिण्यासाठी आवर्तन

By admin | Updated: April 24, 2017 04:38 IST

कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या धरणातून केवळ पिण्यासाठीच पाणी सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झाला आहे.

नारायणगाव : कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या धरणातून केवळ पिण्यासाठीच पाणी सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झाला आहे. दरम्यान, दि. २५ एप्रिलपासून पाण्याचे हे आवर्तन सोडण्यात येईल आणि हे आवर्तन २७ दिवस चालणार आहे. नागरिकांनी या पाण्याचा योग्य वापर करावा, असे आवाहन कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जी. बी. नान्नोर यांनी केले आहे.कुकडी प्रकल्पातून केवळ पिण्यासाठीच पाणी सोडण्यात येईल. डिंभा डावा कालव्याद्वारे ५७५ क्युसेक्सने येडगाव धरणात पाणी सोडण्यात येईल.पिंपळगाव जोगा कालव्यातून ५० क्युसेक्सने पाणी सोडण्यात येणार आहे. हे पाणी डिंगोरे,ओतूर, आळेफाटा, राजुरी, आणे, बेल्हा, आळकुटीमार्गे देवीभोयरे, वडझिरे तलावात पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत निर्माण केला जाईल. त्यानुसार नागरिकांनी केवळ पिण्यासाठीच या पाण्याचा वापर करावा.मागील वर्षी कुकडी प्रकल्पात २.१६५ टीएमसी म्हणजेच ७.०९ टक्के पाणीसाठा होता, तर या वर्षी पाणीसाठ्यात वाढ होऊन एकूण ४.४१० टीएमसी म्हणजेच १४.४४ टक्के पाणीसाठा होता. त्यानुसार या वर्षी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले होते. (वार्ताहर)