शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

कुकडीतून मंगळवारपासून पिण्यासाठी आवर्तन

By admin | Updated: April 24, 2017 04:38 IST

कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या धरणातून केवळ पिण्यासाठीच पाणी सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झाला आहे.

नारायणगाव : कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या धरणातून केवळ पिण्यासाठीच पाणी सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झाला आहे. दरम्यान, दि. २५ एप्रिलपासून पाण्याचे हे आवर्तन सोडण्यात येईल आणि हे आवर्तन २७ दिवस चालणार आहे. नागरिकांनी या पाण्याचा योग्य वापर करावा, असे आवाहन कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जी. बी. नान्नोर यांनी केले आहे.कुकडी प्रकल्पातून केवळ पिण्यासाठीच पाणी सोडण्यात येईल. डिंभा डावा कालव्याद्वारे ५७५ क्युसेक्सने येडगाव धरणात पाणी सोडण्यात येईल.पिंपळगाव जोगा कालव्यातून ५० क्युसेक्सने पाणी सोडण्यात येणार आहे. हे पाणी डिंगोरे,ओतूर, आळेफाटा, राजुरी, आणे, बेल्हा, आळकुटीमार्गे देवीभोयरे, वडझिरे तलावात पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत निर्माण केला जाईल. त्यानुसार नागरिकांनी केवळ पिण्यासाठीच या पाण्याचा वापर करावा.मागील वर्षी कुकडी प्रकल्पात २.१६५ टीएमसी म्हणजेच ७.०९ टक्के पाणीसाठा होता, तर या वर्षी पाणीसाठ्यात वाढ होऊन एकूण ४.४१० टीएमसी म्हणजेच १४.४४ टक्के पाणीसाठा होता. त्यानुसार या वर्षी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले होते. (वार्ताहर)