शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

कुकडीतून मंगळवारपासून पिण्यासाठी आवर्तन

By admin | Updated: April 24, 2017 04:38 IST

कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या धरणातून केवळ पिण्यासाठीच पाणी सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झाला आहे.

नारायणगाव : कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या धरणातून केवळ पिण्यासाठीच पाणी सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झाला आहे. दरम्यान, दि. २५ एप्रिलपासून पाण्याचे हे आवर्तन सोडण्यात येईल आणि हे आवर्तन २७ दिवस चालणार आहे. नागरिकांनी या पाण्याचा योग्य वापर करावा, असे आवाहन कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जी. बी. नान्नोर यांनी केले आहे.कुकडी प्रकल्पातून केवळ पिण्यासाठीच पाणी सोडण्यात येईल. डिंभा डावा कालव्याद्वारे ५७५ क्युसेक्सने येडगाव धरणात पाणी सोडण्यात येईल.पिंपळगाव जोगा कालव्यातून ५० क्युसेक्सने पाणी सोडण्यात येणार आहे. हे पाणी डिंगोरे,ओतूर, आळेफाटा, राजुरी, आणे, बेल्हा, आळकुटीमार्गे देवीभोयरे, वडझिरे तलावात पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत निर्माण केला जाईल. त्यानुसार नागरिकांनी केवळ पिण्यासाठीच या पाण्याचा वापर करावा.मागील वर्षी कुकडी प्रकल्पात २.१६५ टीएमसी म्हणजेच ७.०९ टक्के पाणीसाठा होता, तर या वर्षी पाणीसाठ्यात वाढ होऊन एकूण ४.४१० टीएमसी म्हणजेच १४.४४ टक्के पाणीसाठा होता. त्यानुसार या वर्षी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले होते. (वार्ताहर)