शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

नदीच्या पाण्याचा दर्जा सुधारणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:07 IST

पुणे : जोपर्यंत नदीच्या पाण्याचा दर्जा (वॉटर क्वॉलिटी) सुधारत नाही, तोपर्यंत प्रकल्पाचा काहीच उपयोग होणार नाही. २०१९ च्या ...

पुणे : जोपर्यंत नदीच्या पाण्याचा दर्जा (वॉटर क्वॉलिटी) सुधारत नाही, तोपर्यंत प्रकल्पाचा काहीच उपयोग होणार नाही. २०१९ च्या निकषानुसार हा दर्जा सुधारणे आवश्यक असून सुधारणा करताना जैवविविधतेचाही गांभीर्याने विचार केला जाण्याची आवश्यकता सजग पुणेकरांनी व्यक्त केली.

नदीमधील मासे, पक्षी, झाडे आणि एकूणच जैवविविधतेचे जतन करण्याकरिता प्लान असावा असे मत व्यक्त करण्यात आले. यासोबतच भूगर्भातील पाणी पातळी वाढणार आहे का? असाही सवाल उपस्थित करण्यात आला. नदीपात्रात शहरातील गटारांमधून येणारे मैलापाणी थांबविणे आवश्यक आहे. जायका प्रकल्प पूर्ण क्षमतेने जर पूर्ण झाला नाही किंवा शहरात निर्माण होणाऱ्या मैलापाण्यावर पूर्ण क्षमतेने प्रक्रिया झाली नाही तर नदी पुनरुज्जीवन प्रकल्पावर होणारा खर्च वाया जाण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली.

नदीपात्रातील अडथळे दूर करण्यासोबतच, अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत. नदीच्या ब्ल्यू लाईन आणि रेड लाईनचा विचार करूनच सुधारणा केली जाणार आहे. प्रकल्पासाठी राज्य, केंद्र व पालिकेच्या माध्यमातून निधी उभारला जाणार असल्याचे यावेळी दिघे यांनी सांगितले.