शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

नदीच्या पाण्याचा दर्जा सुधारणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:07 IST

पुणे : जोपर्यंत नदीच्या पाण्याचा दर्जा (वॉटर क्वॉलिटी) सुधारत नाही, तोपर्यंत प्रकल्पाचा काहीच उपयोग होणार नाही. २०१९ च्या ...

पुणे : जोपर्यंत नदीच्या पाण्याचा दर्जा (वॉटर क्वॉलिटी) सुधारत नाही, तोपर्यंत प्रकल्पाचा काहीच उपयोग होणार नाही. २०१९ च्या निकषानुसार हा दर्जा सुधारणे आवश्यक असून सुधारणा करताना जैवविविधतेचाही गांभीर्याने विचार केला जाण्याची आवश्यकता सजग पुणेकरांनी व्यक्त केली.

नदीमधील मासे, पक्षी, झाडे आणि एकूणच जैवविविधतेचे जतन करण्याकरिता प्लान असावा असे मत व्यक्त करण्यात आले. यासोबतच भूगर्भातील पाणी पातळी वाढणार आहे का? असाही सवाल उपस्थित करण्यात आला. नदीपात्रात शहरातील गटारांमधून येणारे मैलापाणी थांबविणे आवश्यक आहे. जायका प्रकल्प पूर्ण क्षमतेने जर पूर्ण झाला नाही किंवा शहरात निर्माण होणाऱ्या मैलापाण्यावर पूर्ण क्षमतेने प्रक्रिया झाली नाही तर नदी पुनरुज्जीवन प्रकल्पावर होणारा खर्च वाया जाण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली.

नदीपात्रातील अडथळे दूर करण्यासोबतच, अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत. नदीच्या ब्ल्यू लाईन आणि रेड लाईनचा विचार करूनच सुधारणा केली जाणार आहे. प्रकल्पासाठी राज्य, केंद्र व पालिकेच्या माध्यमातून निधी उभारला जाणार असल्याचे यावेळी दिघे यांनी सांगितले.