शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

नदीचे पात्र कोरडे; पिके जळाली

By admin | Updated: June 2, 2017 01:50 IST

नीरा नदीकाठचा पाणीप्रश्न जटिल झाला आहे. नदीकाठच्या परिसरातील शेतकऱ्यांचा उद्रेक वाढू लागला आहे.नीरेचे पात्र

लोकमत न्यूज नेटवर्कबावडा : नीरा नदीकाठचा पाणीप्रश्न जटिल झाला आहे. नदीकाठच्या परिसरातील शेतकऱ्यांचा उद्रेक वाढू लागला आहे.नीरेचे पात्र कोरडे ठणठणीत पडल्याने ऊस, फळबागा पाण्यावाचून वाळून गेल्या आहेत. तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ही गंभीर झाला आहे. हंडाभर पाण्यासाठी चार-पाच किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. मागील महिन्यात नदीपात्रात धरणांमधून त्वरित पाणी सोडण्यासाठी बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली सराटी येथे इंदापूर-अकलुज रस्त्यावर रास्तारोको आंदोलन केले होते. त्यावेळी तहसीलदारांनी लवकरच कार्यवाहीचे आश्वासन दिले होते. त्यानंतर मागील आठवड्यात निर-निमगाव येथे नदीपात्रात गुरा-ढोरांसह शेतकऱ्यांनी आंदोलन करून पालकमंत्री व आमदाराच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पोतराजाच्या ढोलकीच्या निनादात आरती घेतली होती. या वेळी शेतकऱ्यांच्या भावना ऐकून घेण्यासाठी महसूल विभागाचा एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. सिंचन भवन : मोर्चाचा इशाराया प्रश्नावर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुण्याच्या सिंचन भवनावर मोर्चाचा इशारा दिला आहे. तर नदीपात्रात प्राणांतिक उपोषणाचा इशारा राष्ट्रवादी किसान सभेचे तालुकाध्यक्ष तुकाराम घोगरे, उपाध्यक्ष सुखदेव निकम यांनी दिला आहे.