शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
3
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
4
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
5
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
6
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
7
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
8
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
9
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
10
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
11
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
12
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
13
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
14
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
15
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
16
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
17
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
18
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
19
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
20
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...

नदीचे पात्र कोरडे; पिके जळाली

By admin | Updated: June 2, 2017 01:50 IST

नीरा नदीकाठचा पाणीप्रश्न जटिल झाला आहे. नदीकाठच्या परिसरातील शेतकऱ्यांचा उद्रेक वाढू लागला आहे.नीरेचे पात्र

लोकमत न्यूज नेटवर्कबावडा : नीरा नदीकाठचा पाणीप्रश्न जटिल झाला आहे. नदीकाठच्या परिसरातील शेतकऱ्यांचा उद्रेक वाढू लागला आहे.नीरेचे पात्र कोरडे ठणठणीत पडल्याने ऊस, फळबागा पाण्यावाचून वाळून गेल्या आहेत. तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ही गंभीर झाला आहे. हंडाभर पाण्यासाठी चार-पाच किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. मागील महिन्यात नदीपात्रात धरणांमधून त्वरित पाणी सोडण्यासाठी बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली सराटी येथे इंदापूर-अकलुज रस्त्यावर रास्तारोको आंदोलन केले होते. त्यावेळी तहसीलदारांनी लवकरच कार्यवाहीचे आश्वासन दिले होते. त्यानंतर मागील आठवड्यात निर-निमगाव येथे नदीपात्रात गुरा-ढोरांसह शेतकऱ्यांनी आंदोलन करून पालकमंत्री व आमदाराच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पोतराजाच्या ढोलकीच्या निनादात आरती घेतली होती. या वेळी शेतकऱ्यांच्या भावना ऐकून घेण्यासाठी महसूल विभागाचा एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. सिंचन भवन : मोर्चाचा इशाराया प्रश्नावर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुण्याच्या सिंचन भवनावर मोर्चाचा इशारा दिला आहे. तर नदीपात्रात प्राणांतिक उपोषणाचा इशारा राष्ट्रवादी किसान सभेचे तालुकाध्यक्ष तुकाराम घोगरे, उपाध्यक्ष सुखदेव निकम यांनी दिला आहे.