शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

पुरस्कारांचे मापदंड पुन्हा अभ्यासले जावेत

By admin | Updated: March 8, 2016 01:22 IST

एखाद्या लेखकाला पुरस्कार मिळाल्यास त्याचे फक्त अभिनंदन केले जाते. त्याने लिहिलेल्या पुस्तकांच्या वाचनाबाबत मात्र कोणी काहीच सांगत नाही.

पुणे : एखाद्या लेखकाला पुरस्कार मिळाल्यास त्याचे फक्त अभिनंदन केले जाते. त्याने लिहिलेल्या पुस्तकांच्या वाचनाबाबत मात्र कोणी काहीच सांगत नाही. साहित्यविषयक पुरस्कारांचे मापदंड पुन्हा अभ्यासले जाण्याची आवश्यकता आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक श्याम मनोहर यांनी व्यक्त केले.अक्षरधारा बुक गॅलरीने पुरस्कारप्राप्त पुस्तकांचे स्वतंत्र दालन केले आहे. या दालनाचा शुभारंभ श्याम मनोहर यांच्या हस्ते झाला. त्यानंतर प्रा. मिलिंद जोशी यांनी त्यांच्याशी मुक्तसंवाद साधला. मनोहर म्हणाले, की लेखकांना पुरस्कार न मिळाल्याचे दु:ख होत नाही, तर फक्त राजकारण झाल्याचे सांगून टीका करावीशी वाटते. पण, एखाद्याला पुरस्कार मिळाल्यावर या भावना, टीका दिसत नाहीत. वाचकांना सोबत घेऊन पुरस्कारप्राप्त पुस्तकांचे ‘लोक सर्वेक्षण’ करता आल्यास ग्रंथांची गुणवत्ता, वाचकांचे अभिप्राय समजून घेणे शक्य होईल. यातून लेखकाला आपल्या लिखाणातल्या उणिवा लक्षात येतील. लेखक या नात्याने पोषक आणि अनुकूल वातावरण सध्या आपल्याकडे नसल्याचे सांगून मनोहर म्हणाले, की सध्याच्या वातावरणात माणूस कुटुबांत, समाजात, मित्रमंडळींमध्ये काय आहे? समाजाचं, जगण्याचं, भाषेचं मोल त्याच्या आयुष्यात काय आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणूस म्हणून, भारतीय म्हणून त्याचं काय संचित आहे, ही इतकी उतरंड माझ्या मनात कायम असते. त्या अंगाने मी कथा, कादंबऱ्यांचे लिखाण करीत असतो. समाजाचं ज्ञानक्षेत्र आपल्याकडे अजून विकास पावत नाहीय,अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. रसिका राठिवडेकर यांनी स्वागत केले. (प्रतिनिधी)