शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

धरणग्रस्तांचे आंदोलन पुन्हा स्थगित

By admin | Updated: April 9, 2016 01:53 IST

विविध मागण्यांसाठी व धरणातून खाली सोडलेले पाणी बंद करावे म्हणून शुक्रवारी पुन्हा भाटघर प्रकल्प पुनर्वसन समितीच्या वतीने जलसमाधी आंदोलन करण्यासाठी धरणावर आलेल्या

भोर : विविध मागण्यांसाठी व धरणातून खाली सोडलेले पाणी बंद करावे म्हणून शुक्रवारी पुन्हा भाटघर प्रकल्प पुनर्वसन समितीच्या वतीने जलसमाधी आंदोलन करण्यासाठी धरणावर आलेल्या आंदोलकांना ११ एप्रिलला जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेण्याचे आश्वासन जलसंपदा विभागाने दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. कोणतेही ठोस आश्वासन न मिळताही दुसऱ्यांदा आंदोलन स्थगित करण्यात आले. पाडव्यामुळे आंदोलक कमी पोलीस अधिक अशी परिस्थिती होती.२५ मार्चला भाटघर धरणग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी व धरणातून बेकायदेशीर पाणी खाली सोडल्याने सुमारे ४० गावांतील नागरिकांचा व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने भाटघर प्रकल्प पुनर्वसन समितीच्या वतीने जलसमाधी आंदोलन करण्यासाठी आलेल्या धरणग्रस्तांना अटक करून सोडून देण्यात आले होते. पुन्हा त्याच मागण्यांसाठी आंदोलन करण्यासाठी भाटघर धरणग्रस्त आले होते. प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे आंदोलकांपेक्षा पोलीस बळच अधिक प्रमाणात होते. जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. बी. जाधव यांच्याशी चर्चा केली. ११ एप्रिलला जिल्हाधिकारी यांच्याबरोबर चर्चा करून प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देण्यात आल्याने आंदोलन मागे घेतले. या वेळी नायब तहसीलदार डॉ. धनंजय जाधव, शाखा अभियंता देवडे, पोलीस अधिकारी धरणग्रस्त समितीचे सरचिटणीस आनंदराव सणस, भगवान कंक, काळुराम मळेकर, पार्वती धुमाळ, बबन गोळे, माऊली दानवले, श्यामराव धुमाळ, रामचंद्र हिरगुडे, मारुती रहाटवडे, कृष्णा बोडके, शंकर मळेकर, अशोक दानवले व धरणग्रस्त उपस्थित होते.