शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणेच उठविली!

By admin | Updated: May 23, 2017 05:30 IST

हितसंबंधितांच्या फायद्यासाठी राजगुरुनगर शहराच्या नगररचना विभागाने बनविलेल्या मूळ आराखड्यातच बदल करून आरक्षणे उठविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कराजगुरुनगर : हितसंबंधितांच्या फायद्यासाठी राजगुरुनगर शहराच्या नगररचना विभागाने बनविलेल्या मूळ आराखड्यातच बदल करून आरक्षणे उठविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नगरसेवकांनी ८ ते १० बदल सुचवून आरक्षणे उठविली आहेत. नगर परिषदेच्या पूर्व भागापेक्षा उत्तर आणि पश्चिम भागात जास्त आरक्षणे पडल्याचे स्पष्ट झाले आहे. मोठ्या प्रमाणात निवासी झोन करण्यात आले आहेत. राजगुरुनगर नगर परिषद होऊन दोन वर्षे झाल्यानंतर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शहराचा विकास आराखडा तयार झाला. उपनगराध्यक्ष संदीप सांडभोर यांनी सोमवारी आराखड्याबाबत माहिती दिली. नगररचना विभागाने प्रत्यक्ष जागेची पाहणी करून आवश्यकतेनुसार नगररचना विभागाने सूचना सुचविल्या होत्या. मात्र नगरसेवकांनी त्यामध्ये फेरबदल केले आहेत. नगरसेवकांनी ४८ आरक्षणे सुचवली होती. त्यानुसार बदल करण्यात आले आहेत. उद्याने, बगीचा, मैदानासाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. घनकचरा व्यवस्थापनासाठी जागा उपलब्ध होणार आहे. कत्तलखाना रद्द करण्यात आला आहे. नागरिकांना याबाबत हरकतीसाठी महिन्याभराची मुदत देण्यात आली असून यामधे नगर परिषदेचे ३ व नगररचनाचे ४ अधिकारी यांची समिती करण्यात आली असल्याचे सांडभोर यांनी सांगितले.च्राजगुरुनगर नगर परिषदेने विकास आराखड्यावर १७ मे रोजी नगर परिषद सभागृहात चर्चा करून यामध्ये अनेक बदल करण्यात आले. मात्र हे बदल करताना नगरसेवक व राजकारणी व हितसंबंधित लोकांच्या जागेवरील आरक्षण काढण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र सामान्य नागरिक व शेतजमिनीवरील वेगवेगळ्या गोष्टींसाठीचे आरक्षण कायम ठेवण्यात आले.