शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

आवश्यकता २५०० कर्मचाऱ्यांची

By admin | Updated: April 15, 2015 01:01 IST

पुण्यातील लोकसंख्या पाहता अग्निशामक दलाच्या केंद्रांची आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे, असे मत मुख्य अग्निशामक अधिकारी प्रशांत रणपिसे यांनी व्यक्त केले.

प्रशांत रणपिसे : सुरक्षेसाठी शहरात २५ अग्निशामक दले हवीतहडपसर : पुण्यातील लोकसंख्या पाहता अग्निशामक दलाच्या केंद्रांची आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे, असे मत मुख्य अग्निशामक अधिकारी प्रशांत रणपिसे यांनी व्यक्त केले.डॉ. राममनोहर लोहिया उद्यानात अग्निशमन साहित्य व उपकरणांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या वेळी त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘सध्या ११ केंद्र आहेत तर ३ केंद्रांच्या इमारती बांधून पूर्ण असल्या तरी त्या हस्तांतरित झालेल्या नाहीत. ४ जागांवर आरक्षण असले तरी तेथे केंद्र उभारण्याची गरज आहे. पुण्यातील ११ केंद्रांमध्ये एकूण ५२५ कर्मचारी आहेत. २५ केंदे्र झाल्यास संपूर्ण पुण्यात सेवा देण्यास अग्निशामक दल सज्ज होऊ शकते. या २५ केंद्रांसाठी सुमारे अडीच हजार कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे.’’आग विझविताना मृत्युमुखी पडलेल्या जवानांच्या स्मरणार्थ १४ एप्रिल हा दिवस अग्निशमन सेवा दिन म्हणून पाळण्यात येतो. महापालिका अग्निशमन दलाच्या भवानी पेठ येथील मुख्यालयामध्ये परेड होवून रणपिसे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.(वार्ताहर)अग्निशामक साहित्य व उपकरणांचे प्रदर्शन४डॉ. राममनोहर लोहिया उद्यानात भरविण्यात आलेल्या अग्निशमन साहित्य व उपकरणांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम यांच्या हस्ते झाले. हे प्रदर्शन २० एप्रिलपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत नागरिकांना पाहता येणार आहे. जागा हस्तांतरित कराव्यात४महापालिकेलगत असलेल्या गावाचा होणारा विस्तार पाहता नवीन केंद्र उभारण्याची सध्या गरज आहे. शहरात आता जागा शिल्लक राहिल्या नसल्याने सुरक्षेसाठी अशा जागा उपलब्ध होणे गरजेचे आहे. प्रत्येक जवान आपली सेवा बजावण्यासाठी कायम तत्पर असतात. पालिकेने अग्निशामक दलाच्या केंद्रासाठी तयार असलेल्या इमारती हस्तातंरित कराव्यात अशी अपेक्षा आहे.