शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

नारायणगाव बसस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम दोन वर्षांनंतरही बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:14 IST

दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, नारायणगाव बस आगारातील नूतनीकरणाचे बांधकाम २०१९ सालापासून बंद असून बांधकामाच्या सभोवताली पत्रे लावलेले ...

दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, नारायणगाव बस आगारातील नूतनीकरणाचे बांधकाम २०१९ सालापासून बंद असून बांधकामाच्या सभोवताली पत्रे लावलेले आहेत. त्यावर बसप्रवासी लघुशंका करीत असल्याने स्थानिक रहिवाशी तसेच प्रवासी यांना दुर्गंधीमुळे व अस्वच्छतेमुळे डेंगू, मलेरिया, टायफाईड असे अनेक साथीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. रखडलेले काम त्वरित चालू करणे व त्या सभोवताली बांधकामासाठी लावलेले पत्रे काढणे खूप गरजेचे आहे. या स्थानकात अशा अनेक समस्या आहेत. त्यात प्रामुख्याने शौचालयातील अस्वच्छता, प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नाही, कचराकुंडी नाही, पावसाळ्यात पाणी साठल्यानंतर खड्डे दुरुस्ती करून मुरूमीकरण केले जात नाही, कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांनी बस गाडीबद्दल विचारणा केल्यानंतर गाडीचे वेळापत्रक व्यवस्थित उत्तर न देता अरेरावीची भाषा वापरली जाते असे अनेक प्रकारचे प्रश्न असून यावर त्वरित कार्यवाही व्हावी, अन्यथा मनसे स्टाईलने तीव्र स्वरूपाचे आंदोलन येत्या ८ दिवसांत करण्यात येईल, असा इशारा पाटे यांनी दिला आहे.

१९ नारायणगाव

आगारप्रमुखांना मागण्यांचे निवेदन देताना मनसे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटे व इतर.

190821\img-20210819-wa0273__01.jpg

नारायणगाव एस टी स्टॅन्डचे रखडलेल्या इमारतीचे नुतनीकरण सुरु करावे या आशया सह अनेक समस्यांचे निवेदन नारायणगाव आगारप्रमुख यांना देताना मनसे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटे .