शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलींबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
3
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
4
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
5
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
6
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
7
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
8
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
9
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
10
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
13
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
14
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
15
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
16
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
17
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
18
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
19
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
20
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

धर्म हा चारित्र्य सुधारण्याचा मार्ग

By admin | Updated: March 27, 2017 03:25 IST

चित्र नाही चरित्र बदला. चित्र बदल्यामुळे प्रगती होत नाही, तर जीवन समृद्ध करण्यासाठी चारित्र्यसंपन्नता हवी. आजकाल

पुणे : चित्र नाही चरित्र बदला. चित्र बदल्यामुळे प्रगती होत नाही, तर जीवन समृद्ध करण्यासाठी चारित्र्यसंपन्नता हवी. आजकाल चित्राचा प्रगतीसाठी आधार घेतला जातो. चारित्र्य मूल्यांचे अध:पतन होत असून, चारित्र्य सुधारण्यासाठी धर्म हा एकमेव मार्ग आहे असे मुनीश्री प्रसन्नसागरजी महाराज यांनी सांगितले. टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र जैन सांस्कृतिक मंडळ येथे प्रसन्नसागरजी महाराज यांचे आगमन झाले. येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महापौर मुक्ता टिळक यांनी मुनीश्रींना श्रीफळ अर्पण केले. या प्रसंगी मुनीश्रींनी महापौरांना धर्मग्रंथ भेट देऊन आशीर्वाद दिले. कार्यक्रमास अ‍ॅड. अभय छाजेड, श्याम मानकर, मोहन जोशी, डॉ. सतीश देसाई, डॉ. शैलेश गुजर, डॉ. कल्याण गंगवाल, राजकुमार दोशी, महेशभाई मेहता, अभय कोठारी, वीरकुमार शहा, अजित पाटील, मोहन डोर्ले, अविनाश दोशी, सुदीन खोत, डॉ. विक्रम काळुसकर, अरविंद जैन, अरविंद दोशी, महाराष्ट्र पेपर्सचे महावीर शहा, अचल जैन, अचल फडे, भूषण शहा, मीना फडे, सुवर्णा शहा, पद्मा भूस, डॉ. पल्लवी काळुसकर, आनंदी शहा, ज्योती शहा आदी उपस्थित होते. जैन सहयोगचे अध्यक्ष मिलिंद फडे, जितेंद्र शहा, सुजाता शहा यांनी संयोजन केले. (प्रतिनिधी)