शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

नीरा कालव्याला पाणी सोडा : हर्षवर्धन पाटील

By admin | Updated: March 25, 2017 03:41 IST

नीरा नदीवरील बंधारे कोरडे पडल्याने इंदापूर व माळशिरस तालुक्यांतील नदीकाठच्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न

बावडा : नीरा नदीवरील बंधारे कोरडे पडल्याने इंदापूर व माळशिरस तालुक्यांतील नदीकाठच्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. यावर उपाय म्हणून तातडीने नीरा नदीवरील बंधाऱ्यांमध्ये नीरा डावा व उजवा या दोन्ही कालव्यांतून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.नीरनिमगाव येथे शुक्रवारी पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील, इंदापूर पंचायत समितीचे सभापती करण घोलप व उपसभापती देवराज जाधव, माळशिरस पंचायत समितीचे सभापती वैष्णवी मोहिते पाटील व उपसभापती किशोर सूळ, तसेच पंचायत समिती सदस्या रोहिणी घोगरे यांचा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सभापती करण घोलप, अर्जुन मोहिते-पाटील, उपसभापती देवराज जाधव यांची भाषणे झाली. या कार्यक्रमास लालासाहेब पवार, प्रशांत पाटील, उदयसिंह पाटील, मयूरसिंह पाटील, विलासराव वाघमोडे, महादेव घाडगे, श्रीमंत ढोले, रणजित रणवरे, दादासाहेब घोगरे, प्रल्हाद शेंडे, संजय बोडके, नामदेव किरकतआदी उपस्थित होते.(वार्ताहर)